VIDEO: अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या क्षेत्राचे पंचनामे करा, राज्य सरकारचे आदेश  Saam TV
Video

VIDEO: अतिवृष्टीमुळे शेतीच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा; राज्य सरकारचे आदेश

State Govt on Farmer News: 33 टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतीचे वस्तुनिष्ठ पंचनामे विभागीय आयुक्त मार्फत सादर करण्याचं पत्र.

Uday Satam

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या क्षेत्राचे पंचनामे करा असे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. राज्यात अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालं आहे, आता त्याच नुकसानाचे पंचनामे करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. 33 टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतीचे वस्तुनिष्ट पंचनामे करण्यात येणार आहेत, गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरु असलेल्या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्याच अनुशंगाने राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. 33 टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतीचे वस्तुनिष्ठ पंचनामे विभागीय आयुक्त मार्फत सादर करण्याचा पत्रात उल्लेख असल्याची माहिती समोर येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT