VIDEO: अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या क्षेत्राचे पंचनामे करा, राज्य सरकारचे आदेश  Saam TV
Video

VIDEO: अतिवृष्टीमुळे शेतीच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा; राज्य सरकारचे आदेश

State Govt on Farmer News: 33 टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतीचे वस्तुनिष्ठ पंचनामे विभागीय आयुक्त मार्फत सादर करण्याचं पत्र.

Uday Satam

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या क्षेत्राचे पंचनामे करा असे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. राज्यात अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालं आहे, आता त्याच नुकसानाचे पंचनामे करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. 33 टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतीचे वस्तुनिष्ट पंचनामे करण्यात येणार आहेत, गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरु असलेल्या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्याच अनुशंगाने राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. 33 टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतीचे वस्तुनिष्ठ पंचनामे विभागीय आयुक्त मार्फत सादर करण्याचा पत्रात उल्लेख असल्याची माहिती समोर येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Government: मोठी बातमी! राज्याच्या वाळू धोरणात मोठे बदल, घरकुल योजनेसाठी १० टक्के वाळू मोफत मिळणार

Maharashtra Live News Update: घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना १० टक्के मोफत वाळू मिळण्याचा मार्ग मोकळा

Jio Special Offer: दिवाळीपूर्वी जिओची खास ऑफर! मोफत डेटा आणि कॉलिंगसह मिळतील अनेक फायदे, किंमत किती?

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याआधी नाशिकमध्ये मोठी घडामोड, भाजप नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात

Maharashtra politics : ठाकरेंच्या शिवसेनेला कोकणात पुन्हा खिंडार, शिंदेंच्या शिवसेनेत अनेकांचा प्रवेश

SCROLL FOR NEXT