VIDEO: अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या क्षेत्राचे पंचनामे करा, राज्य सरकारचे आदेश  Saam TV
Video

VIDEO: अतिवृष्टीमुळे शेतीच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा; राज्य सरकारचे आदेश

State Govt on Farmer News: 33 टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतीचे वस्तुनिष्ठ पंचनामे विभागीय आयुक्त मार्फत सादर करण्याचं पत्र.

Uday Satam

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या क्षेत्राचे पंचनामे करा असे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. राज्यात अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालं आहे, आता त्याच नुकसानाचे पंचनामे करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. 33 टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतीचे वस्तुनिष्ट पंचनामे करण्यात येणार आहेत, गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरु असलेल्या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्याच अनुशंगाने राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. 33 टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतीचे वस्तुनिष्ठ पंचनामे विभागीय आयुक्त मार्फत सादर करण्याचा पत्रात उल्लेख असल्याची माहिती समोर येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Elephanta Caves : 'घारापुरी' लेणीला 'एलिफंटा' हे नाव कसं पडलं? कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क

उंची कमी असल्यास कपड्यांची निवड कशी करावी? जाणून घ्या 5 स्मार्ट स्टायलिंग टिप्स

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! मूळ वेतनात होणार ५१००० रुपयांची वाढ? कसं असेल कॅलक्युलेशन?

Maharashtra News Live Update: शेतकरी कर्जमाफसाठी शेतकऱ्यांंचं मंत्रालयाच्या बाजूला असलेल्या झाडावर चढून आंदोलन

भयंकर दुर्घटना! नव्याने बांधलेली इमारत कोसळली; ३ जणांचा मृत्यू,अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता

SCROLL FOR NEXT