india pakistan tension  saam tv
Video

Pahalgam: दहशतवादी हल्ल्यानंतर पहलगाममध्ये पुन्हा पर्यटक यायला सुरूवात, म्हणाले...|VIDEO

Confidence Restored: पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरला जाण्यासाठी पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आता यानंतर मात्र काही प्रमाणात पहलगाम येथे पर्यटक येण्यास सुरुवात झाली आहे.

Omkar Sonawane

भारताचे नंदनवन असलेलल्या जम्मू काश्मीर येथील पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी पाकिस्तानच्या भाडोत्री दहशतवाद्यांनी 26 भारतीय पर्यटकांना गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली. यानंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली होती. यामध्ये काही कुटुंब हे महाराष्ट्रातील पुणे आणि डोंबिवली येथील होते.

या हल्ल्यानंतर अनेकांचे रक्त खवळले होते. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तीनही सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांचे बैठकीचे सत्र सुरू होते. त्यानंतर अवघ्या काही दिवसातच मध्यरात्रीच्या सुमारास ऑपरेशन सिंदूर राबवत दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करून शंभरपेक्षा अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. यानंतर जम्मू काश्मीरमध्ये जाण्यासाठी नागरिक हे भयभीत झाले होते आता मात्र पर्यटक येण्यास तेथे सुरुवात झाली असून काश्मीर हे भारताचे आहे असा ठाम विश्वास तेथील पर्यटकांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prakash Ambedkar : जातनिहाय जनगणना रोखणं चूक नव्हे, तर...; प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींवर नेम

Maharashtra Politics : ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का! बड्या नेत्यानं हाती धरलं एकनाथ शिंदेंचं 'धनुष्यबाण'

Crime News: संतापजनक! बेशुद्ध करत महिलेवर बलात्कार; उपचाराच्या बहाण्याने दिलं भूलचं इंजेक्शन,नंतर...

Maharashtra Live News Update: ठाकरे गटाला मोठा धक्का, गुहागरमधील नेत्या शिवसेनेत प्रवेश करणार

Malshej Ghat Kalu Waterfall Tragedy : मुसळधार पावसामुळे नदीला अचानक पूर, ३०० पर्यटक अडकले; सुटकेचा थरार कॅमेऱ्यात कैद, VIDEO

SCROLL FOR NEXT