डोंबिवली MIDC मध्ये पुन्हा एकदा कंपनीला आग लागली आहे. डोंबिवली MIDC फेज 2 मधील Indo Amines कंपनीत ही आग लागली. या घटनेवरुन विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं. या घटनेला पूर्णपणे सरकार जबाबदार आहे. म्हणून सरकारवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. अशी मागणीही अंबादास दानवे यांनी केली. डोंबिवलीतच 25 मे ला अभुदान कंपनीला भीषण आग लागली होती. या आगीत तब्बल 17 लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. या घटनेचीही अंबादास दानवे यांनी आठवण करुन दिली.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.