पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पद्दुचेरी राज्यातील विधानसभेचे निकाल लागले असून भाजपचा पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये दणदणीत विजय झाला आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीच्या भाजप कार्यालयामध्ये जाऊन जल्लोष साजरा केला आणि या निकालावर भाष्य केले. मोदी म्हणाले, भाजपच्या कार्यकर्त्यांनी कमाल केली असून कमळ पुन्हा फुलल आहे. पोटनिवडणुकीचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा देखील उल्लेख केला. ते म्हणाले, सुनेत्रा पवार यांनीही मोठा विजय प्राप्त केला. त्यांचे समर्थन केल्याबद्दल मी राज्यातील सर्व जनेतेचे आभार व्यक्त करतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.