Manoj Jarange Patil Saam Tv
Video

Manoj Jarange Patil: आरपारची शेवटची लढाई, आता थांबायचे नाही; मनोज जरांगे मुंबईकडे रवाना

Maratha Morcha: मनोज जरांगे पाटील हे आंदोलनासाठी मुंबईच्या दिशेने रवाना झाले. बीडवरून निघालेल्या मोर्च्यामध्ये मोठ्या संख्येने मराठा बांधव सहभागी झाले आहेत. मुंबईला निघण्यापूर्वी त्यांनी सरकारवर निशाणा साधला.

Priya More

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एल्गार पुकारला आहे. ते आंदोलनासाठी मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. मुंबईकडे निघण्यापूर्वी त्यांनी मराठी बांधवांशी संवाद साधत त्यांना शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे. तसंच, 'आता थांबायचे नाही. शांततेत मुंबईकडे निघायचे. आता आरपारची शेवटची लढाई लढायची. यानंतर तक धरून लढाई जिंकू शकतो. अशी लढाई जगाच्या पाठिवर कधी झाली नसेल इतक्या शांत डोक्याने ही लढाई जिंकायची आहे. कितीही दिवस लागले तर हा शांततेचा संघर्ष सुरू ठेवायचा.', असे जरांगेंनी मराठा आंदोलकांना सांगितले. त्याचसोबत मनोज जरांगे यांनी मराठा आंदोलकांना महत्वाचा सल्ला देखील दिला. ते म्हणाले, 'समाजाची मान खाली होईल असे एकानीही वागायचे नाही. आपल्याला भडकावण्याचा प्रयत्न केला जाईल. पण आपण शांत डोक्याने जायचे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : लोणावळा रेल्वे मार्गावर १० दिवस ब्लॉक

Kankavli Politics : आमदार निलेश राणे संदेश पारकरांच्या घरी, मंत्री उदय सामंत उपस्थित

Success Story: रोज ७-८ तास अभ्यास, रेल्वेत नोकरी करत दिली UPSC; तिसऱ्या प्रयत्नात IAS; रिया सैनी यांचा प्रेरणादायी प्रवास

Kendra Trikona Rajyog: शनीने तयार केला केंद्र त्रिकोण राजयोग; 'या' राशींचं नशीब बदलून मिळणार घवघवीत यश

Dharmendra Death: महानतेचं उदाहरण...! धर्मेंद्र यांच्या निधनाने अमिताभ बच्चन भावूक, जिगरी दोस्तासाठी लिहिली खास पोस्ट

SCROLL FOR NEXT