New Labour Law Saam tv
Video

Maharashtra Labour Law: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! आता कर्मचारी कपातीसाठी परवानगीची गरज नाही

Maharashtra Labour Law: महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता ३०० पेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या कंपनीला कर्मचारी कपातीसाठी परवानगीची गरज नाही.

Siddhi Hande

राज्य सरकारने महाराष्ट्रातील कामगारांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारनं कामगार कायद्याअंतर्गत नव्या नियमावलीचा मसुदा जाहीर केला आहे. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रात मोठे बदल होणार आहेत. नव्या नियमांनुसार ज्या कंपनीत 300 पर्यंत कामगार असतील त्या कंपन्यांना आता कर्मचारी कपातीसाठी सरकारची पूर्वपरवानगी घेण्याची गरज भासणार नाही. यासोबतच किमान वेतन, समान पगार आणि संपापूर्वी नोटीस देणं अनिवार्य करण्यात आले आहे. कामगार आणि मालकांमधील संबंध अधिक सुलभ करण्यासाठी हे पाऊल उचललंय. याआधी ही मर्यादा १०० कर्मचाऱ्यांची होती. त्यानंतर ही मर्यादा वाढवून ३०० पर्यंत करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kidney Health Tips : जीमनंतर प्रोटीन पावडर खाल्ल्याने किडनीवर होऊ शकतो परिणाम, वेळेआधीच जाणून घ्या 'या' ६ गोष्टी नाहीतर....

Maharashtra News Live Update : चंद्रपुरात शिवसेनेची ताकद वाढवण्याचा निर्धार; उदय सामंतांच्या उपस्थितीत आढावा बैठक

Ind vs SL : भारत विरुद्ध श्रीलंका पहिल्या कसोटीसाठी संघाची घोषणा, या खेळाडूंना मिळाली संधी

Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन १५ ऑगस्टला धावणार, रेल्वेमंत्र्यांनी दिली महत्त्वाची अपडेट

Face Care: फक्त ३ दिवसांत स्किन होईल सॉफ्ट आणि ग्लोईंग; आजच ट्राय करा 'हा' घरगुती फेसपॅक

SCROLL FOR NEXT