दिवगंत अजित पवारांच्या मृत्यूनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर चर्चा सुरू झाली आहे. विलिनीकरणबाबत अपघाताआधी चर्चा झाल्याचा दावा करण्यात येत आहे. एकीकडे शरद पवार गटाचे चर्चा झाल्याचा दावा करत आहे. तर दुसरीकडे अजित पवार गटाचे नेते चर्चा झाल्याचा दावा फेटाळून लावत आहेत. याचदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर मोठं भाष्य केलं आहे. 'राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा निर्णय मला न विचारता झाला नसता. विलिनीकरणाच्या चर्चेबद्दल अजितदादा माझ्याशी बोलले असते. अशा प्रकारच्या तारखेबद्दल माहिती नाही, असं विधान मुख्यमंत्री फडणवीसांनी केलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.