Bangladesh Violence Saam Tv
Video

Bangladesh Violence: बांगलादेश हिंसाचाराचा भारतातील शेतकऱ्यांना फटका; कांदा निर्यातीचे शेकडो ट्रक अडकले, VIDEO

India Bangladesh Border Sealed Onion Export Issue: बांगलादेशमधील हिंसाचार वाढत असल्यामुळे भारत-बांग्लादेश सीमा सील करण्यात आलीय. त्यामुळे शेकडो ट्रक बॉर्डरवर अडकले आहेत.

Rohini Gudaghe

मुंबई : बांगलादेशमधील हिंसाचाराचा फटका भारतातील कांदा निर्यातीला बसला आहे. नाशिकमधून रोज ५० ते ६० ट्रक कांदा बांगलादेशला निर्यात होतो. बांगलादेशमधील अराजकतेमुळे भारताने सीमा सील केलीय. त्यामुळे भारत बांगलादेश सीमेवर कांदा निर्यातीचे शेकडो ट्रक अडकल्याची माहिती समोर येत आहे. बांगलादेशमध्ये ५० हजार टन कांद्याची निर्यातीसाठी केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी परवानगी दिली होती.

मात्र, सीमा सील झाल्यानं शेकडो कांद्याचे ट्रक सीमेवर अडकले आहेत. त्यामुळे कोट्यावधीचे व्यवहार ठप्प झाले आहेत. बांगलादेश भारताकडून जवळपास ७५ टक्के शेतमाल आयात करत आहे. सीमा सुरु होण्यासाठी अजून पाच ते सहा दिवस लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कोट्यवधी रूपयांचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याच्या दरावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे शेतमालांच्या निर्यातीला देखील मोठा फटका बसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

Crime News: १४ वर्षाच्या मुलाच्या मनात सुडाची भावना; ५ वर्षाच्या मुलाला संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT