Bangladesh Violence Saam Tv
Video

Bangladesh Violence: बांगलादेश हिंसाचाराचा भारतातील शेतकऱ्यांना फटका; कांदा निर्यातीचे शेकडो ट्रक अडकले, VIDEO

Rohini Gudaghe

मुंबई : बांगलादेशमधील हिंसाचाराचा फटका भारतातील कांदा निर्यातीला बसला आहे. नाशिकमधून रोज ५० ते ६० ट्रक कांदा बांगलादेशला निर्यात होतो. बांगलादेशमधील अराजकतेमुळे भारताने सीमा सील केलीय. त्यामुळे भारत बांगलादेश सीमेवर कांदा निर्यातीचे शेकडो ट्रक अडकल्याची माहिती समोर येत आहे. बांगलादेशमध्ये ५० हजार टन कांद्याची निर्यातीसाठी केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी परवानगी दिली होती.

मात्र, सीमा सील झाल्यानं शेकडो कांद्याचे ट्रक सीमेवर अडकले आहेत. त्यामुळे कोट्यावधीचे व्यवहार ठप्प झाले आहेत. बांगलादेश भारताकडून जवळपास ७५ टक्के शेतमाल आयात करत आहे. सीमा सुरु होण्यासाठी अजून पाच ते सहा दिवस लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कोट्यवधी रूपयांचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याच्या दरावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे शेतमालांच्या निर्यातीला देखील मोठा फटका बसणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

SCROLL FOR NEXT