सरकारकडून दिंडी साठी २० हजार रुपयांचं अनुदान जाहीर करण्यात आलं होतं. परंतु ते अनुदान अद्दाप दिंडी नियोजनासाठी मिळालेलं नाही. त्यामुळे दिंडीप्रमुखांनी सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. जोपर्यंत अनुदान आमच्या हातात मिळत नाही तोपर्यंत आम्हाला शाश्वती नाही असं दिंडीप्रमुख म्हणाले. यांनी कबुल केलं आहे परंतु कधी कधी बोलाचेच भात आणि बोलाचीच कढी असते असं म्हणत त्यांनी सरकारवर टीका केली आहे. जोपर्यंत अनुदान आमच्या हातात पडत नाही तोपर्यंत आम्हाला निश्चित काही सांगता येणार नाही.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.