वरळीमध्ये घडलेल्या अपघातावरुन आदित्य ठाकरेंनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.वरळीमध्ये (Worli) घडलेली हिट ॲण्ड रनच्या घटनेतील आरोपीला सराकर कधी अटक करणार आहे, असा सवाल आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) सरकारला विचारलाय.दरम्यान एवढा भीषण अपघात करणाऱ्या आरोपीला अजूनही अटक का नाही? असा जाब देखील ठाकरेंनी विचारलाय. सर्व यंत्रना,सीसीटीव्ही असून देखील अजूनही निबंध लिहिण्याची वाट बघतंय का सरकार असा मिश्किल टोला आदित्य ठाकरेंनी सरकारवर लगावला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.