आरक्षणाच्या मुद्यावरुन अंबादास दानवे आणि गिरीष महाजन यांच्यात चांगलीच जुंपली आहे. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी सरकारवर मोठा आरोप केला आहे .सरकार मराठ्यांना वेगळं सांगतय आणि ओबीसींना वेगळं सांगतय. ही सरकारकडून फसवणूक सुरु असल्याचा गंभीर आरोप दानवे यांनी सरकारवर केला आहे. त्याला भाजपचे नेते गिरीष महाजन यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तुम्हीच दुटप्पी भुमीका घेत आहात असे म्हणत महाजनांनी जोरदार पलटवार केला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.