Ambegaon  
स्पॉटलाईट

आंबेगाव तालुक्यातील १६ गावांच्या पाण्याचा प्रश्न कळमजाई उपसा योजनेने निकाली 

Jayesh गावंडे

आंबेगाव : आंबेगाव Ambegaon तालुक्याच्या आदिवासी Aadivasi भागातील १६ गावांचा शेतीच्या पाण्याचा प्रश्न आता कळमजाई kamaljai शेती उपसा जलसिंचन योजनेने मार्गी लागला आहे. या शेतीच्या पाण्यासाठी हुतात्मा बाबू गेणू जलाशयातील पाणी उपसून १६ गांवाचा शेती परिसर बारमाही हिरवा गार, सुजलाम-सुफलाम होणार आहे. Kalamjai Upsa Yojana solved the water problem of 16 villages in Ambegaon taluka

या योजनेसाठी सर्वेक्षणाचे काम सुरू झाले असून, तालुक्यातील आदिवासी बांधवांनी एकत्र येऊन ही योजना पूर्ण करण्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून द्यावी त्यासाठीचा योग्य तो मोबदला शासन Government देणार आहे. असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

हे देखील पहा -

या उपसा जलसिंचन Water योजनेने Scheme आदिवासी भागातील शेती Farming बारमाही बागायत होणार असून भात, नागली या पिकाच्या व्यतिरिक्त ही इतर नगदी पिकांचेही उत्पादनही आता शक्य होणार आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fried Rice Recipe: रात्रीचं जेवण बनवायचा कंटाळा आला आहे? 10 मिनिटांत बनवा हेल्दी आणि टेस्टी फ्राई़ड राईस

Maharashtra Live News Update: सोन्याच्या दागिन्यांचा मोह आवरला नाही आणि दोन अल्पवयीन मुलांनी केला 80 वर्षीय वृध्देचा खुन

Maharashtra Tourism: ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा, कोल्हापूरातील 'ही' सुंदर ठिकाणं पाहिलीत का?

Tringalwadi Killa : ऐतिहासिक ठिकाणी फिरायला जायचंय? त्रिंगलवाडी किल्ला ठरेल बेस्ट

Karishma Kapoor: ५१ वर्षांच्या करिश्माचा काय आहे स्किन केअर सिक्रेट; जाणून घ्या

SCROLL FOR NEXT