स्पॉटलाईट

‘कृषी संजीवनी’साठी मुदतवाढ हवी - पतंगराव कदम!!!

यूएनआय

कडेगाव - शासनाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना राबविली. १ नोव्हेंबरला सुरू झालेली योजना ३० नोव्हेंबर २०१७ रोजी बंद झाली. शेतकऱ्यांच्या खात्यावर अजूनही ऊसबिल जमा झाले नाही. तसेच कर्ज माफीची रक्कमही जमा झालेली नाही. केवळ शेतीवर अवलंबून असलेल्या राज्यातील शेतकऱ्यांकडे शेतीची वीजबिले भरण्यासाठी पैसे  उपलब्ध नसल्याने ते कृषी संजीवनी योजनेचा लाभ घेऊ शकलेले नाहीत. त्यामुळे या योजनेची मुदत मार्च २०१८ पर्यंत वाढवावी, असे मत आमदार डॉ. पतंगराव कदम यांनी येथे व्यक्त केले.                               

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Air Force Plane Crash: मोठी दुर्घटना! 110 सैनिकांना घेऊन जाणारं हवाई दलाचं विमान क्रॅश, उड्डाण घेताच जमिनीवर कोसळलं

Dhurandhar-2: चित्रपटातील एका सीनचं शुटिंग संपल्यानंतर हमजा, रहमान डैकेतसह मेजर इक्बालही ढसाढसा रडला, काय आहे कारण?

Vasant More: वसंत मोरे यांच्यावर अटकेची टांगती तलवार; न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला,काय आहे प्रकरण?

Maharashtra Live News Update: राज्यसभेच्या निवडणुकीत शरद पवार यांची बिनविरोध निवड

साताऱ्यात लोकशाहीची पायमल्ली; जिल्हा परिषद निवडणुकीत हायव्होल्टेज राडा

SCROLL FOR NEXT