स्पॉटलाईट

‘कृषी संजीवनी’साठी मुदतवाढ हवी - पतंगराव कदम!!!

यूएनआय

कडेगाव - शासनाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना राबविली. १ नोव्हेंबरला सुरू झालेली योजना ३० नोव्हेंबर २०१७ रोजी बंद झाली. शेतकऱ्यांच्या खात्यावर अजूनही ऊसबिल जमा झाले नाही. तसेच कर्ज माफीची रक्कमही जमा झालेली नाही. केवळ शेतीवर अवलंबून असलेल्या राज्यातील शेतकऱ्यांकडे शेतीची वीजबिले भरण्यासाठी पैसे  उपलब्ध नसल्याने ते कृषी संजीवनी योजनेचा लाभ घेऊ शकलेले नाहीत. त्यामुळे या योजनेची मुदत मार्च २०१८ पर्यंत वाढवावी, असे मत आमदार डॉ. पतंगराव कदम यांनी येथे व्यक्त केले.                               

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

SCROLL FOR NEXT