भारतीय संघानं अवघ्या ३७ चेंडूमध्ये आशिया चषकाचा शेवटचा सामना जिंकला.
१५ व्या षटकात श्रीलंकेच्या ५० धावा पूर्ण झाल्या आहेत.
वेलालागे ८ धाव
मोहाम्मद सिराजने भारतीय संघाला सहावा धक्का दिला आहे. कर्णधार दासून शनाका शून्यावर माघारी परतला आहे.
मोहम्मद सिराजने चौथ्या षटकात श्रीलंकेच्या ४ फलंदाजांना बाद करून माघारी धाडलं आहे.
कुसल परेरा पाठोपाठ निसांका देखील बाद होऊन माघारी परतला आहे.
जसप्रीत बुमराहने भारतीय संघाला दमदार सुरूवात करुन दिली आहे. कुसल परेरा शून्यावर माघारी परतला आहे.
या सामन्याचा टॉस झाला आहे. मात्र पावसामुळे अजुनही सामन्याला सुरूवात झालेली नाही. स
आशिया चषकातील अंतिम सामना भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. कोलंबोतील प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला जाणार असून श्रीलंका संघाने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी घेण्याचा निर्णय घेतला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.