नरेंद्र मोदी Saam Tv
देश विदेश

Big Breaking - तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याची पंतप्रधानांची घोषणा

गेली अनेक महिने सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला यश आले असून लागू करण्यात आलेले तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली.

साम टिव्ही

नवी दिल्ली - गेली अनेक महिने सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला यश आले असून लागू करण्यात आलेले तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली.

मोदी यांनी आज देशाला उद्देशून भाषण केले. सर्व शेतकरी जे एक वर्ष लढले, लाठी मार खाल्ला,खलिस्तानी दहशतवादी आरोप झाला. मोठा संदेश गेला देश एकत्र आला तर कोणताही निर्णय बदलला जाऊ शकतो,असे सांगत मोदी यांनी हे तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याची घोषण केली,

हे कायदे लागू झाल्यानंतर दिल्लीच्या सीमेवर व पंजाब, हरयाणा मध्ये आंदोलन सुरु झाले. ते आतपर्यंत सुरु होते. या आंदोलनात हिंसाचार झाला. अनेक शेतकऱ्यांचे मृत्यूही झाले. अखेर शेतकऱ्यांच्या या आंदोलनापुढे केंद्र सरकार नमले व आजपासून हे कायदे मागे घेण्याची घोषणा मोदी यांनी केली,

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack: ही 4 ‘साइलेंट’ लक्षणं दिसली तर तत्काळ सावध व्हा; हार्ट अटॅकची सुरूवात असू शकते

Beed Crime: प्रवाशांनो सावधान! बीड ते तुळजापूर दरम्यान १० धोकादायक ठिकाणे, महामार्गावर होतेय जबरी चोरी अन् लुटमार

चौकशीपासून वाचण्यासाठी धनंजय मुंडेंनी अजितदादांचे पाय पकडले; माझ्या अंगावर गाडी घालण्याचा डाव, जरांगेंचे गंभीर आरोप|VIDEO

Maharashtra Live News Update: वैद्यकीय अधिकाऱ्याने परिचारिकेला केली लैंगिक सुखाची मागणी

CBSE Recruitment: सीबीएसईमध्ये नोकरी करण्याची संधी;विविध पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

SCROLL FOR NEXT