Pakistan Terror saam tv
देश विदेश

Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर'मध्ये 5 टॉप कमांडर ठार,पाकमधील दहशतवाद्यांचे आका घाबरले,पाकमधील दहशतवादी फॅक्टरीच उद्धवस्त

Pakistan Terror: भारताच्या ऑपरेशन सिंदूरनं केलेल्या हल्ल्यात पाकमधील 5 प्रमुख दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या पाचही दहशतवाद्यांचा खात्मा करणं, भारतासाठी का महत्त्वाचं होतं. पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

Saam Tv

भारताच्या ऑपरेशन सिंदूरची दाहकता हळूहळू समोर येऊ लागलीय. भारतानं 7 मे रोजी पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अड्डे उद्धवस्त केले. आता या हल्ल्यात पाकमधील मोठे दहशतवादी मारले गेलेयत. या टॉप फाइव्ह दहशतवाद्यांचा खात्मा भारतासाठी का महत्त्वाचा आहे? पाहूयात.

भारतानं पाकमधील पाच प्रमुख दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानं भारतासाठी हे मोठं यश मानलं जातयं. या हल्ल्यात मसूद अजहरचे दोन मेहूणे ठार झाले असले तरी भारतविरोधी कारवाया करणाऱ्या दहशतवाद्याचे आका मसूद आणि हाफिज सईदला शोधून त्यांचा खात्मा केल्याशिवाय भारतीय लष्कर मागे हटणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT