Jharkhand Political Crisis Saam Tv
देश विदेश

Jharkhand Political Crisis: राज्यपालांनी नाही दिलं सरकार स्थापनेचं आमंत्रण; आमदारांनी धरला हैदराबादचा रस्ता

Political Crisis: झारखंडमध्ये राजकीय संघर्ष सुरू आहे. हेमंत सोरेन यांच्या राजीनाम्यानंतर राज्यात अद्याप नवीन सरकार स्थापन झालेले नाही. विधीमंडळ पक्षाचे नेते चंपाई सोरेन यांनी नवीन सरकार स्थापन करण्यासाठी राज्यपालांची दोनदा भेट घेतली, परंतु राज्यपालांनी अद्याप चंपाई यांना नवीन सरकार स्थापन करण्यासाठी वेळ दिलेला नाही.

Bharat Jadhav

Jmm And Congress Mlas Left To Hyderabad :

झारखंडमधील राजकारण तापलंय. राज्यपाल सरकार स्थापनेस वेळ देत नसल्याने महाआघाडीच्या आमदार हैदराबादला रवाना झाले आहेत. रांचीच्या बिरसा मुंडा विमानतळावर दोन चार्टर्ड विमानं उभी आहेत. या विशेष विमानाने झामुमो ( जेएमएम) आणि काँग्रेसचे आमदार हैदराबादला जाणार आहेत. चंपाई सोरेन आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आलमगीर आलम रांचीमध्येच राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हे दोघेही हैदराबादला जाणार नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Live : भाऊबि‍जेला कट रचला, मनोज जरांगेंनी वाल्मिक कराड, पंकजा मुंडेंचेही नाव घेतलं, नेमकं काय काय म्हणाले?

Manoj Jarange: हत्येचा कट कसा रचला गेला? मनोज जरांगेंनी घटनाक्रमच सांगितला; बड्या नेत्याचं नाव केलं उघड

Maharashtra Live News Update: धनंजय मुंडेंची थोड्याच वेळात पत्रकार परिषद

Black Pav Bhaji: घरच्या घरी बनवा हॉटेलसारखी स्पेशल ब्लॅक पावभाजी; वाचा सोपी रेसिपी

Katrina Kaif And Vicky Kaushal: कतरिना- विकी झाले आईबाबा; अभिनेत्रीच्या घरी गोंडस मुलाचे आगमन

SCROLL FOR NEXT