Jharkhand Political Crisis Saam Tv
देश विदेश

Jharkhand Political Crisis: राज्यपालांनी नाही दिलं सरकार स्थापनेचं आमंत्रण; आमदारांनी धरला हैदराबादचा रस्ता

Political Crisis: झारखंडमध्ये राजकीय संघर्ष सुरू आहे. हेमंत सोरेन यांच्या राजीनाम्यानंतर राज्यात अद्याप नवीन सरकार स्थापन झालेले नाही. विधीमंडळ पक्षाचे नेते चंपाई सोरेन यांनी नवीन सरकार स्थापन करण्यासाठी राज्यपालांची दोनदा भेट घेतली, परंतु राज्यपालांनी अद्याप चंपाई यांना नवीन सरकार स्थापन करण्यासाठी वेळ दिलेला नाही.

Bharat Jadhav

Jmm And Congress Mlas Left To Hyderabad :

झारखंडमधील राजकारण तापलंय. राज्यपाल सरकार स्थापनेस वेळ देत नसल्याने महाआघाडीच्या आमदार हैदराबादला रवाना झाले आहेत. रांचीच्या बिरसा मुंडा विमानतळावर दोन चार्टर्ड विमानं उभी आहेत. या विशेष विमानाने झामुमो ( जेएमएम) आणि काँग्रेसचे आमदार हैदराबादला जाणार आहेत. चंपाई सोरेन आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आलमगीर आलम रांचीमध्येच राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हे दोघेही हैदराबादला जाणार नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

Makeup Side Effects: दररोज मेकअप केल्याने चेहऱ्यावर काय परिणाम होतो?

Maharashtra Politics : अजित पवार मला टॉर्चर करतात, शिंदेंचा गंभीर आरोप

Maharashtra Politics : रोहित पवारांची वृत्ती औरंगाजेबासारखी, मला अजित पवारांच्या मुलांची चिंता; गोपीचंद पडळकर असे का म्हणाले?

SCROLL FOR NEXT