अवकाळी पावसाचा वीटभट्ट्यांनाही फटका; पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी... दिलीप कांबळे
मुंबई/पुणे

अवकाळी पावसाचा वीटभट्ट्यांनाही फटका; पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी...

अवकाळी पावसाने वीटभट्टी मध्ये लागणारी माती वाहून गेली. त्याचप्रमाणे भट्टीत टाकलेल्या विटांचे देखील नुकसान झाले आहे.

दिलीप कांबळे

मावळ: मावळात (Maval) मागील काही दिवसांपासून अवकाळी पाऊस (Untimely rains) पडत आहे. अधून-मधून अवकाळी पावसाच्या अचानक सरी आल्यामुळे सर्व सामान्य लोकांबरोबरच शेतकऱ्यांची देखील धांदल उडाली. मावळात भाताच्या पिकांचे ज्याप्रमाणे नुकसान झाले त्याप्रमाणेच वीटभट्टीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाने वीटभट्टी मध्ये लागणारी माती वाहून गेली. त्याचप्रमाणे भट्टीत टाकलेल्या विटांचे देखील नुकसान झाले आहे. (Untimely rains also hit brick kilns; Demand for compensation through Panchnama)

हे देखील पहा -

वीटभट्टीमध्ये काम करण्यासाठी इतर ठिकाणाहून कामगार आणले जातात. परंतु अवकाळी पावसाने नुकसान झाले तरी या कामगारांना पगार आणि रोजची हजेरी द्यावीच लागत असल्याचे खंत वीटभट्टी मालकांनी व्यक्त केली आहे. अवकाळी पावसामुळे नुकसान झाले तर शेतकऱ्यांना ज्याप्रमाणे पंचनामे करून नुकसानभरपाई दिली जाते. त्याचप्रमाणे आमच्या वीटभट्टीचे पंचनामे करून सरकारने आम्हाला देखील नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी देखील वीटभट्टी चालकांनी केली आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

Makeup Side Effects: दररोज मेकअप केल्याने चेहऱ्यावर काय परिणाम होतो?

Maharashtra Politics : अजित पवार मला टॉर्चर करतात, शिंदेंचा गंभीर आरोप

Maharashtra Politics : रोहित पवारांची वृत्ती औरंगाजेबासारखी, मला अजित पवारांच्या मुलांची चिंता; गोपीचंद पडळकर असे का म्हणाले?

SCROLL FOR NEXT