श्रीगुरु बालाजी तांबेंच्या निधनाने राज्यपालांना दुःख Saam Tv
मुंबई/पुणे

श्रीगुरु बालाजी तांबेंच्या निधनाने राज्यपालांना दुःख

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी श्रीगुरु बालाजी तांबे यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

साम टिव्ही ब्युरो

पुणे: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी श्रीगुरु बालाजी तांबे यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. आयुर्वेद व योग प्रचार प्रसारासाठी आयुष्य वेचणारे आयुर्वेदाचार्य श्री बालाजी तांबे यांच्या निधनाचे वृत्त समजून राज्यपालांना दुःख झाले. श्री बालाजी तांबे यांनी लिखाण तसेच व्याख्यानांच्या माध्यमातून निरामय जीवन जगण्यासाठी लोकांना अखेरपर्यंत मार्गदर्शन केले. योगाप्रमाणेच आयुर्वेदाचे व श्रीमत भगवद्गीतेचे ज्ञान संपूर्ण जगापर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. ईश्वर त्यांना आपल्या श्रीचरणांजवळ स्थान देवो व त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो ही प्रार्थना करतो, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशामध्ये म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Govinda Hospitalised : अभिनेता गोविंदाची प्रकृती अचानक बिघडली, तडकाफडकी रुग्णालयात दाखल

Maharashtra Live News Update: अभियांत्रिकीसह तीन अभ्यासक्रमांसाठी दोनदा 'सीईटी' परीक्षा होणार

Succcess Story: जिद्द! पहिल्याच प्रयत्नात सरकारी नोकरी, सोलापूरमधील शेतकऱ्याची लेक झाली क्लास वन अधिकारी, वाचा प्रेरणादायी प्रवास

Maharashtra Politics: शिवसेनेत जोरदार इनकमिंग; राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का, माजी आमदारानं हाती घेतलं धनुष्यबाण

Local Body Election : सांगली, अमरावती महापालिकेच्या आरक्षणाची सोडत जाहीर; कोणता वॉर्ड कुणाचा?

SCROLL FOR NEXT