अंबरनाथ: रिक्षा आणि कारचा भीषण अपघात; चौघांचा जागीच मृत्यू! अजय दुधाणे
मुंबई/पुणे

अंबरनाथ: रिक्षा आणि कारचा भीषण अपघात; चौघांचा जागीच मृत्यू!

रविवारी रात्री पालेगाव परिसरात हा अपघात झाला.

अजय दुधाणे

अजय दुधाणे

अंबरनाथ: अंबरनाथमध्ये Ambarnath रिक्षा आणि कारच्या भीषण अपघात Accident चौघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रविवारी रात्री पालेगाव Palegaon परिसरात हा अपघात झाला.

हे देखील पहा-

या अपघातात एकाच कुटुंबातल्या तीन जणांचा मृत्यू झाला आहे. वर्षा वलेचा (वय 51), आरती वलेचा (वय 41) आणि राज वलेचा (वय 12) या तिघांचा या दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला आहे. या परिवारातील एक जखमी झाला तर रिक्षाचालक Auto Rickshaw Driver किसन शिंदे यांनाही या भीषण अपघातात प्राण गमवावे आहेत.

पालेगाव भागातील नवीन प्लॉटिंग झालेल्या एमआयडीसी भागातील रस्त्यावर हा अपघात झाला. अपघातानंतर सर्वांना तातडीने उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात नेण्यात आले आहे. मात्र डॉक्टरांनी चौघांना मृत घोषित केलं. दरम्यान, हा अपघात कसा झाला, याचा तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

स्थानिक स्वाराज्य संस्थांच्या निवडणुकीत अजित पवारांची तोफ धडाडली, महाराष्ट्र पिंजून काढला

Raigad Politics: राष्ट्रवादी-शिवसेना संघर्ष टोकाला; मंत्री भरत गोगावले यांच्या मुलावर गुन्हा दाखल

IND vs SA ODI: डोंगराएवढी धावसंख्या करूनही टीम इंडियाचा दारूण पराभव; दक्षिण आफ्रिकेची मालिकेत १-१ ने बरोबरी

आजारपणामुळे ब्रेक घेतलेल्या संजय राऊतांची भेट! कोणकोणत्या राजकीय नेत्यांकडून विचारपूस?

Maharashtra Politics: कोकणात ठाकरेंची स्पेस 'झिरो'? राणे बंधूंचीच चर्चा, ठाकरे बॅकफूटवर

SCROLL FOR NEXT