अंबरनाथ: रिक्षा आणि कारचा भीषण अपघात; चौघांचा जागीच मृत्यू! अजय दुधाणे
मुंबई/पुणे

अंबरनाथ: रिक्षा आणि कारचा भीषण अपघात; चौघांचा जागीच मृत्यू!

रविवारी रात्री पालेगाव परिसरात हा अपघात झाला.

अजय दुधाणे

अजय दुधाणे

अंबरनाथ: अंबरनाथमध्ये Ambarnath रिक्षा आणि कारच्या भीषण अपघात Accident चौघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रविवारी रात्री पालेगाव Palegaon परिसरात हा अपघात झाला.

हे देखील पहा-

या अपघातात एकाच कुटुंबातल्या तीन जणांचा मृत्यू झाला आहे. वर्षा वलेचा (वय 51), आरती वलेचा (वय 41) आणि राज वलेचा (वय 12) या तिघांचा या दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला आहे. या परिवारातील एक जखमी झाला तर रिक्षाचालक Auto Rickshaw Driver किसन शिंदे यांनाही या भीषण अपघातात प्राण गमवावे आहेत.

पालेगाव भागातील नवीन प्लॉटिंग झालेल्या एमआयडीसी भागातील रस्त्यावर हा अपघात झाला. अपघातानंतर सर्वांना तातडीने उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात नेण्यात आले आहे. मात्र डॉक्टरांनी चौघांना मृत घोषित केलं. दरम्यान, हा अपघात कसा झाला, याचा तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नाफेडने मांडला कांदा खरेदीचा खेळ; पहिल्याच दिवशी फज्जा, बळीराजाची थट्टा

Malpua Recipe: घरच्या घरी बनवा खमंग आणि गोड मालपुआ, वाचा सोपी रेसिपी

Samir Choughule: समीर चौघुले घेऊन येतोय नात्यांचा गोडवा; 'साखर खाल्लेला माणूस'ची प्रदर्शन तारीख जाहीर

राज्यात बोगस शाळांचा सुळसुळाट; बोगस शाळांची यादी 'साम टीव्ही'च्या हाती

Fact Check : 200 च्या नोटेवर अब्दुल कलाम? व्हायरल फोटोमागचं सत्य काय? VIDEO

SCROLL FOR NEXT