यवतमाळ: पावसामुळे भिंत कोसळून 19 बकऱ्या ठार! Saam Tv
महाराष्ट्र

यवतमाळ: पावसामुळे भिंत कोसळून 19 बकऱ्या ठार!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय राठोड

यवतमाळ: वणी Wani तालुक्यातील वाजरी येथील शेळी पालन करणाऱ्या संतोष करडे यांच्या जुन्या घराची भीत कोसळून 19 बकऱ्या ठार झाल्याची घटना रविवारी मध्यरात्री दरम्यान घडली आहे. यामुळे दोन लाख रुपयाचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

हे देखील पहा-

वणी परिसरात गेल्या आठवड्यापासून पावसाने Heavy Rain दमदार हजेरी लावली. या पावसामुळे शेत पिकासोबत इतर व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. वांजरी येथील संतोष करडे हा शेळी पालनाचा व्यवसाय करतात. त्यांनी नुकतेच गावात नवीन घर बांधले आहे. त्यामुळे पावसापासून बचाव करण्यासाठी तो जुन्या घरातील खोलीत बकऱ्या सोडल्या होत्या.

मध्यरात्रीला घराची भिंत कोसळल्याने 19 बकऱ्या जागीच ठार झाल्या तर काही बकऱ्या जखमी झाल्या आहे या मध्ये संतोष करडे यांचे जवळपास दोन लाखाचे नुकसान झाले आहे.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rain Alert : आजपासून या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह बरसणार, हवामान खात्याचा अलर्ट

Horoscope Today : नोकरी आणि व्यवसायात यश मिळेल, जोडीदाराची भेट होईल, आज तुमच्या नशिबात काय लिहिलंय?

Horoscope Today : आज धाडसाने अनेक गोष्टी कराल, नको ती जबाबदारी अंगावर येऊन पडणार; वाचा आजचे राशीभविष्य

IND-W vs NZ -W: टीम इंडियाच्या फलंदाजांचा फ्लॉप शो! पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडकडून दारुण पराभव

Pune News: पुण्याचं बदलापूर होतंय, वाचा स्पेशल रिपोर्ट...

SCROLL FOR NEXT