यवतमाळ: पावसामुळे भिंत कोसळून 19 बकऱ्या ठार! Saam Tv
महाराष्ट्र

यवतमाळ: पावसामुळे भिंत कोसळून 19 बकऱ्या ठार!

वणी तालुक्यातील वाजरी येथील शेळी पालन करणाऱ्या संतोष करडे यांच्या जुन्या घराची भीत कोसळून 19 बकऱ्या ठार झाल्याची घटना रविवारी मध्यरात्री दरम्यान घडली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय राठोड

यवतमाळ: वणी Wani तालुक्यातील वाजरी येथील शेळी पालन करणाऱ्या संतोष करडे यांच्या जुन्या घराची भीत कोसळून 19 बकऱ्या ठार झाल्याची घटना रविवारी मध्यरात्री दरम्यान घडली आहे. यामुळे दोन लाख रुपयाचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

हे देखील पहा-

वणी परिसरात गेल्या आठवड्यापासून पावसाने Heavy Rain दमदार हजेरी लावली. या पावसामुळे शेत पिकासोबत इतर व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. वांजरी येथील संतोष करडे हा शेळी पालनाचा व्यवसाय करतात. त्यांनी नुकतेच गावात नवीन घर बांधले आहे. त्यामुळे पावसापासून बचाव करण्यासाठी तो जुन्या घरातील खोलीत बकऱ्या सोडल्या होत्या.

मध्यरात्रीला घराची भिंत कोसळल्याने 19 बकऱ्या जागीच ठार झाल्या तर काही बकऱ्या जखमी झाल्या आहे या मध्ये संतोष करडे यांचे जवळपास दोन लाखाचे नुकसान झाले आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

Makeup Side Effects: दररोज मेकअप केल्याने चेहऱ्यावर काय परिणाम होतो?

SCROLL FOR NEXT