vianayak mete vijay wadettiwar 
महाराष्ट्र

वडेट्टीवार हे वाचाळवीर, मेटेंची टीका; शेतकऱ्यांना वारे साेडले

विनोद जिरे

बीड : सरकारने पंचनामे करण्याचे आदेश दिले खरे मात्र प्रशासनाचा एकही अधिकारी अद्याप शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचलेला नाही. सरसकट पंचनामे न करता सॅटेलाईटद्वारे पडताळणी झालेल्या सर्वच शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 50 हजरांची मदत द्यावी. सरकारने हा निर्णय घेतल्यास तरच हे सरकार शेतकऱ्यांचे आहे हे म्हणण्याचा अधिकार त्यांना राहताे असे शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी नमूद केले.vinayak-mete-in-beed-flooded-area-farms-maharashtra-vijay-wadettiwar-sml80

बीड जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी नुकतीच केली. गत दोन दिवसांपासून मेटे हे जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पहाणी करत आहेत. त्यांनी बीड तालुक्यातील घोडका राजुरी गावातून त्यांच्या दौऱ्यास प्रारंभ केला.

मेटे यांनी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर निशाण साधत वडेट्टीवार हे वाचाळवीर आहेत. सर्वच केंद्राने करायचे तर ठाकरे सरकारने काय करायचे? असा प्रश्न मेटेंनी उपस्थित केला. आमदार पोसायला ठाकरे सरकारकडे पैसे आहेत. मात्र शेतकऱ्यांसाठी सरकारकडे पैसे नाहीत अशी टीका मेटे यांनी केली आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPS Anjana Krushna: IPS अंजना कृष्णा याचं काय चुकलं? ठाकरेंच्या नेत्याचा अजित पवारांना सवाल

Red Fort History: ऐतिहासिक लाल किल्ल्याचे बांधकाम किती दिवसांमध्ये पूर्ण झाले?

Pitru Paksha 2025 : पितृंचे तर्पण करताना लक्षात ठेवा हे नियम

'ही शान कुणाची, लालबागच्या राजाची!' मंडपाबाहेर येताच देशभक्तीवर गाणं वाजलं, भाविकांच्या अंगावर काटा अन् डोळ्यात अश्रू

Akshay Kumar: अक्षय कुमारचा दिलदारपणा; पूरग्रस्तांना केली ५ कोटींची मदत, म्हणाला 'ही माझी...

SCROLL FOR NEXT