विदर्भातील वाघांची सह्याद्रित डरकाळी ! Saam Tv
महाराष्ट्र

विदर्भातील वाघांची सह्याद्रित डरकाळी !

विदर्भातील वाघांचं होणार सह्याद्रित स्थलांतर

संजय डाफ

संजय डाफ


नागपूर : विदर्भात हा टायगर कॅपिटल म्हणून ओळखला जातो. विदर्भातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये वाघांची संख्या वाढते आहे. विशेषतः चंद्रपूर जिल्ह्यात वांघांची संख्या वाढली असून त्यामुळं मानव-वन्यजीव संघर्ष बघायला मिळत आहे. हा संघर्ष टाळण्यासाठी चंद्रपुरातील Chandrapur वाघ सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात केलं जाणार आहे. त्यामुळं लवकरच विदर्भातील Vidarbha वाघ सह्याद्रीत डरकाळी फोडताना दिसतील.

हे देखील पहा-

राज्यातील एकूण वाघांची संख्या 312 एवढी आहे. त्यातील 300 वाघ विदर्भात आहेत. या तीनशे वाघांपैकी 180 ते 185 वाघ एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात आहेत. वाघांची संख्या वाढत असतानाच मानव-वन्यजीव संघर्षही वाढत चालला आहे. त्यामुळं हा संघर्ष टाळण्यासाठी चंद्रपूर व्याघ्र प्रकल्पातील वाघ सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात स्थानांतरीत केले जाणार आहेत. सुरुवातीला चांदोली वन परिक्षेत्रात सांबर तर कोयना वन परिक्षेत्रात चितळ सोडले जाणार आहेत. तृण भक्षक प्राण्यांची संख्या वाढल्या नंतर वाघांचं स्थानांतरण Migration केलं जाईल.

तृणभक्षक प्राण्यांची संख्या वाढल्यावर वाघांच्या स्थानांतरण केलं जाणार आहे. यासाठी राज्य सरकारनं वन्यजीव व्यवस्थापनासाठी राज्यस्तर कृती आराखडा तयार केलाय. मानव आणि वन्यजीव सहजीवन सुकर व्हावं, यासाठी वाघांचं स्थानांतरण केलं जाणार आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: महानगरपालिकेच्या वेळेस राष्ट्रवादी बरोबर युती करणं हा चुकीचा निर्णय; सपकाळ

Manoj Jarange Health : मनोज जरांगे पाटील यांची तब्येत पुन्हा बिघडली

Wednesday Horoscope : 6 राशींची होणार चांदी, काहींना डोकं शांत ठेवण्याची गरज; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Metro 13 Update : मुंबई मेट्रो आता वसई-विरारपर्यंत धावणार; १७,७२४.९९ कोटी खर्च, २५.०३ किमी लांबी, १६ स्थानके, प्रवासाचा वेळ अर्ध्यावर

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात वाढ, फडणवीस सरकारचा निर्णय; या तारखेपासून लागू

SCROLL FOR NEXT