रोहित पवारांनी फडणवीसांवर केली 'हि' टीका...
रोहित पवारांनी फडणवीसांवर केली 'हि' टीका...  Saamtv
महाराष्ट्र

रोहित पवारांनी फडणवीसांवर केली 'हि' टीका...

विजय पाटील साम टीव्ही सांगली

सांगली : देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना २०१९ मध्ये आलेली पूरस्थिती हाताळण्यात कमी पडले होते. अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी केली आहे. राज्यातील पुरस्थितीचे महाविकास आघाडी सरकारने योग्य नियोजन केले आहे. राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी कर्नाटक सरकारशी बोलणी करून अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यास भाग पाडले आहे, असेही ते म्हणाले.

हे देखील पहा -

सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची आज रोहित पवारांनी पाहणी केली. तसेच या भागातील पूरग्रस्त नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे व किटचे वाटप त्यांच्या हस्ते करण्यात आले.

महाराष्ट्रातील पुरस्थितीमध्ये राज्यातील महाविकास आघाडी सरकार उत्तमपणे काम करत असून, यंदा जलसंपदा विभागाचा अंदाज चुकला नाही. या पुरस्थितीत जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि जलसंपदा विभागाने चांगले काम केले आहे. असे गौरवोद्गारही आमदार रोहित पवार यांनी काढले.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RCB vs CSK IPL 2024: नॉकऑउट सामन्यात आरसीबी २००पार; CSK समोर २१९ धावांचं आव्हान

TVS ची ही बाईक देते 65 Kmpl मायलेज, फक्त लूक नाही फीचर्सही हाय क्लास; जाणून घ्या किंमत

Special Report : फिक्स झालं, जरांगे पाटील आता थेट विधानसभा निवडणुकीच्या मैदानात!

Special Report : भाजप झाला मोठा, संघ झाला मोठा? नड्डांच्या वक्तव्याने भाजपवर सारवासारवची वेळ?

Jayant Patil On Raj Thackeray | लाव रे तो व्हिडीओ दाखवणाऱ्या ठाकरेंची पाटलांनी थेट क्लिपच ऐकवली

SCROLL FOR NEXT