रोहित पवारांनी फडणवीसांवर केली 'हि' टीका...  Saamtv
महाराष्ट्र

रोहित पवारांनी फडणवीसांवर केली 'हि' टीका...

देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना २०१९ ची पूर परिस्थिती हाताळण्यात कमी पडले होते. अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे.

विजय पाटील साम टीव्ही सांगली

सांगली : देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना २०१९ मध्ये आलेली पूरस्थिती हाताळण्यात कमी पडले होते. अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी केली आहे. राज्यातील पुरस्थितीचे महाविकास आघाडी सरकारने योग्य नियोजन केले आहे. राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी कर्नाटक सरकारशी बोलणी करून अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यास भाग पाडले आहे, असेही ते म्हणाले.

हे देखील पहा -

सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची आज रोहित पवारांनी पाहणी केली. तसेच या भागातील पूरग्रस्त नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे व किटचे वाटप त्यांच्या हस्ते करण्यात आले.

महाराष्ट्रातील पुरस्थितीमध्ये राज्यातील महाविकास आघाडी सरकार उत्तमपणे काम करत असून, यंदा जलसंपदा विभागाचा अंदाज चुकला नाही. या पुरस्थितीत जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि जलसंपदा विभागाने चांगले काम केले आहे. असे गौरवोद्गारही आमदार रोहित पवार यांनी काढले.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

White Clothes: अंत्यसंस्कारावेळी पांढरे कपडे का घालतात? कारण वाचून व्हाल आश्चर्यचकीत

डोनाल्ड ट्रम्प यांना बसला टॅरिफचा 'डंक'; सहा देशांकडून F-35 लढाऊ विमानांचा करार रद्द

ऐन निवडणुकीत गोळीबार, कुख्यात गुन्हेगाराची गोळ्या झाडून हत्या, परिसरात खळबळ

Ashish Deshmukh: 'जास्त कराल तर कापून काढू'; आमदार आशिष देशमुखांची विरोधकांना धमकी

दुसरं लग्न थेट गुन्हा ठरणार; तब्बल १० वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागणार

SCROLL FOR NEXT