Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News : ७६ वर्ष उलटले तरी पोहचली नाही वीज; जिल्ह्यातील २८ गावात अजूनही अंधार

Nandurbar News : ७६ वर्ष उलटले तरी पोहचली नाही वीज; जिल्ह्यातील २८ गावात अजूनही अंधार

Rajesh Sonwane

सागर निकवाडे

नंदुरबार : एकीकडे देश प्रगती करत आहे. तर आजही दुर्गम भागात सुविधा मिळत नसल्याचे चित्र आहे. याचे उत्तम उदाहरण (Nandurbar) नंदुरबार जिल्ह्यात पाहावयास मिळत आहे. कारण स्वातंत्र्याच्या ७६ वर्षांनंतरही जिल्ह्यातील २८ गावांमध्ये अद्याप वीज पोहचलेली नाही. (Live Marathi News)

भारताला स्वातंत्र होऊन ७६ वर्ष उलटले आहेत. मात्र नंदुरबार जिल्ह्यातील नर्मदा काठावरील २८ गावांमध्ये वीज पोहोचलेली नाही. धडगाव तालुक्यातील (Narmda River) नर्मदा काठावरील २६ गावातील कुटुंबांना वीज मिळाली नाही आहे. वीज नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे देखील शैक्षणिक नुकसान होत आहे. आजही या गावांतील घरांमध्ये दिवा लावावा लागत आहे.  

लोकप्रतिनिधी नंतर फिरकेना 

निवडणुका आल्या कि गावातील लोकांसमोर मोठमोठ्या घोषणा देऊन लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतसाठी मतदान करून घेतात व निवडून येतात. परंतु निवडून आल्यानंतर कोणी लोकप्रतिनिधी सुविधा पुरविण्यास पुढे येत नाही. या गावातील लोकांच्या मूलभूत सुविधांकडे कोण लक्ष देईल असाच प्रश्न आता उपस्थित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : होर्मुझमधून २ LPG टॅंकर भारतात रवाना

गॅस सिलिंडरसाठी जास्त पैसे घेतले तर खबरदार! थेट गुन्हा दाखल होणार

Kuldeep Yadav Wedding: कुलदीप यादवची होणारी बायको कोण? मेहेंदीचे फोटोचे झाले व्हायरल

Hair Care Tips: महिलांनो पार्लरला जाण्याची गरज नाही, घरीच करा केरीटीन ट्रिटमेंट; वाचतील हजारों रुपये

कुणाला किती मिळणार गॅस सिलिंडर? टंचाई होणार दूर,वितरणासाठी राज्य सरकारचा नवा प्लॅन

SCROLL FOR NEXT