Waghdardi Dam, manmad, Water Scarcity saam tv
महाराष्ट्र

Waghdardi Dam Water Level : मनमाडकरांवर पाणीसंकट, वागदर्डी धरणाने गाठला तळ

मनमाडकरांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज निर्माण झाली आहे.

Siddharth Latkar

- अजय साेनावणे

Manmad News : नाशिकच्या मनमाड शहरावर पाणी टंचाईचे संकट उभे ठाकले आहे. शहराला पाणी पुरवठा करणा-या वागदर्डी धरणाने तळ गाठला आहे. त्यामुळे शहराला ऐन पावसाळ्यात २२ दिवसांनी पाणी पुरवठा करण्यात येत आहे. (Maharashtra News)

नाशिक जिल्ह्याच्या पुर्व भागात अद्याप जोरदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे यंदा दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दमदार पाऊस न झाल्यास पाणी टंचाई अधिक गडद होण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.

वागदर्डी धरणात सध्या 10 ते 12 दश लक्ष घनफुट इतका पाणीसाठा आहे. सुमारे 5 ते 6 दश लक्ष घनफुट झाल्यावर तो मृत साठा म्हणून धरण्यात येतो. त्यामुळे शिल्लक पाणी 30 ऑगस्ट पर्यंत पुरेल अशी स्थिती आहेत.

दरम्यान पालखेड धरण समूहातून मिळणा-या पुढील आवर्तनावर आता मनमाडकरांना अवलंबून राहावे लागणार आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: दारू पार्टीत कडाक्याचे भांडण, रागाच्या भरात तरुणांनी मित्राच्या बायकोलाच संपवलं

Buldhana Crime: बोगस मतदाराला पोलिसाच्या ताब्यातून सोडवलं, आणला सरकारी कामात अडथळा; आमदाराच्या मुलासह ४ जणांवर गुन्हा दाखल

Local Body Election: मतदानाआधी पिंपळपारमध्ये पैसे वाटप,निलेश राणेंचा भाजपवर पैसे वाटपाचा आरोप

Maharashtra Nagar Parishad Live : जालना जिल्ह्यातील नगरपालिका मतदान टक्केवारी

Kalyan News: शहरात एकाच नंबरच्या दोन रिक्षा; दंड ठोठावल्यानंतर झाला कल्याणमधील बनावट नंबरप्लेटचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT