प्रातिनिधिक छायाचित्र 
महाराष्ट्र

लाटांच्या तडाख्यात १५ मच्छीमाऱ्यांनी अनुभवला जीवघेणा प्रवास

अनंत पाताडे

सिंधुदुर्ग : गेल्या दाेन दिवसांपासून काेकणातील बहुतांश भागात पावसाचा फटका नागरिकांना बसला आहे. त्यातच वातावरण बदलामुळे समुद्र देखील खवळत असून त्याचा फटका तारकर्ली येथील समुद्र किनाऱ्यावर असणा-या कुबल रापण संघाच्या मच्छीमाऱ्यांना बसला. सुमारे १५ मच्छीमार हे अथक परिश्रमानंतर बचावले आहेत. kokan-news-15-fisherman-saved-tarkarli-sea-narayanprasad-boat-sml80

हे सर्व मच्छीमार नारायणप्रसाद या नौकेवर मासेमारी करण्यासाठी समुद्रात गेले हाेते. परंतु त्यांना खवळलेल्या समुद्राच्या लाटांच्या अंदाज आला नाही. त्यांची नाैका लाटांच्या तडाख्यात सापडली. त्यांनी खूप प्रयत्न केले परंतु लाटांच्या तडाख्यात सापडलेली नाैका त्यांना लवकर किनारी आणता आली नाही.

नाैका बुडाल्यानंतर त्यांचा जीवघेणा संघर्ष सुरु झाला. या संघर्षातून मच्छीमार बचावले. दरम्यान याबाबत कुणाल बापार्डेकर म्हणाले नाैकेची साधारणतः दीड लाखांचे नुकसान झाले आहे. आता पुढचे काही दिवस आम्हांला नाैकेच्या दुरुस्ती निधी जमावा लागेल. परंतु दैव बलवत्तर म्हणून आम्ही सर्वजण वाचलाे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Police Death: पोलीस दलात आत्महत्येचं सत्र काही थांबेना! ४ दिवसात ३ आत्महत्या, काय आहे कारण?

Mahalaxmi Vrat 2025 : महालक्ष्मी व्रताची तारीख, पूजा विधी, महत्व घ्या जाणून

Maharashtra Live News Update: ते वक्तव्य करून अजित पवारांकडून मला टॉर्चर करण्याचा प्रयत्न; राम शिंदेंचा आरोप

Gunfire Shooting : क्लबमध्ये अंदाधुंद गोळीबार! तिघांचा जागीच मृत्यू, आठजण जखमी

Astro Tips: सकाळी उठल्यावर आरशात पाहणे शुभ असते की अशुभ?

SCROLL FOR NEXT