शेतकऱ्यांनो एक दिवस राज्य बंद करा; पण बैलगाडा शर्यत सुरू करा! दिलीप कांबळे
महाराष्ट्र

शेतकऱ्यांनो एक दिवस राज्य बंद करा; पण बैलगाडा शर्यत सुरू करा!

तामिळनाडूमध्ये जल्लीकट्टू खेळ बंद केला तेव्हा राजकीय नेते विद्यार्थी सिनेसृष्टीतील सर्व अभिनेते रस्त्यावर उतरले आणि त्यांनी आंदोलन केले त्याच पद्धतीने आपण आपली ताकद दाखवून देण्यासाठी आपणही आंदोलन करायला हवीत.

दिलीप कांबळे

पुणे : बैलगाडा शर्यत ही शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. मात्र गेले सहा वर्ष झाले महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यत बंद झाली आहे दरम्यान वारंवार सरकारकडे पाठपुरवठा करुणही यावरती तोडगा निघला नाही तर आता पेटा कायद्यामुळे शर्यतींवरती नवीनच संकट आलं आहे या निर्वणयाविरोधात आंदोलन करायला पाहिजे का? असा सवाल बाबाराजे देशमुख यांचा केला त्यावेळी राज्यातील सगळे रस्ते एक दिवसासाठी बंद केले पाहिजे जेणेकरून बैलगाडा शर्यत सुरू होईल असे वक्तव्य बाबराजे देशमुख यांणी केले.Farmers close the state one day; But start the bullock cart race

हे देखील पाहा-

राजकारणी लोकांनी बैलगाडा शर्यत सुरू व्हावी यासाठी प्रयत्न ही केले मात्र अमेरिकेतील पेटा या संस्थेने यावर आक्षेप घेतला आणि महाराष्ट्रातील बैलगाडी शर्यत बंद झाली. Bullock cart race मात्र पेटा PETA मध्ये काम करणारे हे अमेरिकन लोक यांनी कधी शेती केली का त्यांना बैल म्हणजे तरी कळते का आम्ही बैलांना मुलासारखे सांभाळतो या पेटा वाले म्हणतात की आम्ही दारू पाजतो दारू तर त्यांच्या बायका पितात असा सवाल देशमुख यांनी केला.

बैलगाडा शर्यत ही पुरातन काळापासूनSince ancient times सुरू आहे. राजे महाराजे यांनी प्रत्येक गावात हा खेळ सुरू केला होता. खेडे गावची यात्रा असली तर आवर्जून बैलगाडा शर्यत भरवली जाते. बैलगाडा शर्यत नसली तर त्या यात्रेला महत्त्व प्राप्त होत नाही. आणि त्या बैलावर भंडारा उधळला नाही तर ती यात्रा म्हटल्या जात नाही.

तामिळनाडूमध्ये Tamil Nadu जल्लीकट्टूJallikattu हा खेळ यांनी बंद केला तेव्हा राजकीय नेते विद्यार्थी सिनेसृष्टीतील सर्व अभिनेते रस्त्यावर उतरले आणि त्यांनी आंदोलन केले त्याच पद्धतीने बैलगाडा शर्यतीवरुन फक्त राजकारण करणाऱ्या नेत्यानां आपली ताकद दाखवून देण्यासाठी आपणही आंदोलन करायला हवीत. दरम्यान तुम्हाला असं वाटतं का की आंदोलन करायला पाहिजे का? असा सवाल बाबाराजे देशमुखांनाBabaraje Deshmukh केला असता 'राज्यातील सगळे रस्ते एक दिवसासाठी बंद केले पाहिजे जेणेकरून बैलगाडा शर्यत सुरू होईल. अशी प्रतिक्रया बाबराजे देशमुख यांणी दिली.

Edited By-Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actress Father Died: अभिनेत्री विष्णू प्रियाच्या वडिलांची हत्या; घरात शिरून संपवलं, पोलीस तपासात धक्कादायक खुलासे

Paratha Recipe : सकाळी घाई असते? फक्त १० मिनिटांत मुलांसाठी बनवा 'हा' पराठा; नोट करा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: दुर्दैवाने अजित पवारांना मुख्यमंत्री होता आलं नाही : फडणवीस

Chennai Golden Beach: महाराष्ट्रातल्या ७ भावी इंजिनिअर्सचा चेन्नईत मृत्यू, सेल्फी घेताना बीचवर नेमकं काय घडलं?

PM Kisan Yojana: पीएम किसानचा २२वा हप्ता कधी येणार? तुमच्या खात्यात ₹२००० जमा होणार की नाही? चेक करा स्टेट्स

SCROLL FOR NEXT