Maratha Aarkshan Saam tv
महाराष्ट्र

Maratha Aarkshan: आरक्षणासाठी तरूणाने संपविले जीवन; चिठ्ठीवर लिहून ठेवले कारण

Dharashiv News : दोन दिवसापूर्वीच मनोज जरांगे पाटील यांची वाशी शहरात सभा झाली होती. यानंतर दुसऱ्याच दिवशी तरुणाने जीवन संपविले आहे.

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे 
धाराशिव
: मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात गाजत आहे. आरक्षण मिळावे यासाठी राज्यात अनेक ठिकाणी आत्महत्या झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. (Dharashiv News) यानंतर आता वाशी तालुक्यातील सरमकुंडी येथील तरुणाने देखील (Maratha Aarkshan) आरक्षणासाठी आत्महत्या केली आहे. तशी सुसाईड न देखील या तरुणाने लिहून ठेवली आहे. (Maharashtra News)

वाशी तालुक्यातील सरमकुंडी येथील विनोद ञिंबक गायकवाड असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने अजून निर्णय न घेतल्याने आरक्षणाच्या मागणीवर मराठा समाज ठाम आहे. या दरम्यान काहींनी टोकाचे पाऊल उचलत जीवन संपविले आहे. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेले आंदोलन थांबवत सरकारला मुदत दिली आहे. यानंतर राज्यात सभा होत आहेत. दोन दिवसापूर्वीच मनोज जरांगे पाटील यांची वाशी शहरात सभा झाली होती. यानंतर दुसऱ्याच दिवशी तरुणाने जीवन संपविले आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

लिहून ठेवली सुसाईड नोट 

आत्महत्या केलेल्या तरुणाने मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून चिठ्ठी लिहुन गळफास घेतला. यात मी माझ्या मराठा समाजाला हे सरकार आरक्षण देत नाही म्हणून मी आता आंदोलन करून कंटाळलो आहे. त्यामुळे मी मरून जात आहे, त्यामुळे मी फाशी घेतली असा उल्लेख चिठ्ठीत केला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sangli : सांगलीत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत; सांगलीकरांची उडाली दैना

Pune Traffic : चाकण औद्योगिक क्षेत्रात वाहतुकीचा बोजवारा; पुणे-नाशिक महामार्गावर पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

वर्ध्यात सुपरफास्ट एक्स्प्रेसवर दगडफेक; गार्डसह ३ ते ४ प्रवासी जखमी

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विदर्भाचे, तरीही शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ का? आमदार बच्चू कडूंचा सवाल

Principal Bribery Case: मुख्याध्यापकाला अटक, लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडलं; नांदेडमध्ये खळबळ

SCROLL FOR NEXT