मुद्द्यांना डायव्हर्ट करण्यासाठी 'किरीत तोमय्या' सारखी माणसे प्रत्येक राज्यात आहेत  SaamTV
महाराष्ट्र

मुद्द्यांना डायव्हर्ट करण्यासाठी 'किरीत तोमय्या' सारखी माणसे प्रत्येक राज्यात आहेत : पटोले

मुख्य प्रश्नांना जाणीवपूर्वक डायव्हर्ट करण्यासाठी प्रत्येक राज्यात 'किरीत तोमय्या' सारखी माणसे भाजपने निर्माण केली असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अकोल्यात केलाय. त्यांनी ' किरीट सोमय्या यांचा उल्लेख ' किरीत तोमय्या असा केलाय.

जयेश गावंडे

अकोला : मुख्य प्रश्नांना जाणीवपूर्वक डायव्हर्ट करण्यासाठी प्रत्येक राज्यात 'किरीत तोमय्या' सारखी माणसे भाजपने निर्माण केली असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अकोल्यात केलाय. त्यांनी ' किरीट सोमय्या यांचा उल्लेख ' किरीत तोमय्या असा केलाय. ते अकोल्यात आयोजित पत्रकार परिषद मध्ये बोलत होते.

हे देखील पहा :

नाना पटोले म्हणाले भाजप सरकार सर्वच बाबबीत अपयशी ठरले असून केवळ मुख्य प्रश्न बाजूला ठेवावे यासाठी 'किरीत तोमय्या' सारखी माणसं भाजप निर्माण केले आहेत. दरम्यान त्यांनी उद्या भारत बंद चे आव्हाहन नाना पटोले यांनी केले.

केंद्राचे सरकार हे अपयशी ठरले असून देशात बेरोजगारी, महागाई, कामगारांचे प्रश्न आणि शेतकरी या विषयावर हे भारत बंद असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर आरोग्य विभागाच्या भरती प्रकरणी माझे मुख्यमंत्री यांच्याशी बोलणे झाले असून यातील दोषींवर कारवाई होणार असल्याचे पटोले यांनी स्पष्ट केले.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs South Africa T20 WC: दक्षिण आफ्रिकेच्या संघासमोर टीम इंडियाच्या फलंदाजांनी नांगी टाकली; 111 धावांवर अख्खा संघ All Out

Monday Horoscope : थकवा, चिडचिड आणि शब्दांवर नियंत्रण ठेवा; ५ राशींच्या लोकांनी वाणीवर संयम ठेवा,अन्यथा...

बाजारातून घरी परतताना काळाचा घाला, ५ मजुरांचा जागीच मृत्यू; अपघाताचं कारण आलं समोर

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणींना आता १५०० नाहीतर २१०० रुपये मिळणार; अर्थसंकल्पीय अधिवेशनात होणार घोषणा?

55 वर्षांचा विरह, रक्ताची नाती पुन्हा एकत्र, 55 वर्षांनंतर भेटीची कहाणी, दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी

SCROLL FOR NEXT