Solapur News विश्वभूषण लिमये
महाराष्ट्र

दुर्दैवी : पाणी पिण्यासाठी गेलेल्या 3 मुलींचा बुडून मृत्यू; मृतात 2 सख्या बहिणींचा समावेश

या 3 मुली सरपण वेचण्यासाठी शेतावर गेल्या होत्या, यावेळी तहान लागल्याने पाणी पिण्यासाठी त्या शेतातळ्यात उतरल्या आणि पाया घासरून पाण्यात पडल्या.

विश्वभूषण लिमये

सोलापूर : उत्तर सोलापूर (Solapur) तालुक्यातील मार्डी येथील शेततळ्यात पाणी आणण्यासाठी गेलेल्या तीन शाळकरी मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आलेली आहे. काल दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेमध्ये पूजा गरड आणि सानिका गरड या दोन सख्खा बहिणी आणि आकांक्षा वडजे या लहान मुलीचा करून अंत झाला आहे. गावापासून दीड किलिमिटर अंतरावर असणाऱ्या सदाशिव जगताप यांच्या शेतातळ्यात ही दुर्दैवी घटना घडली आहे.

या तिन्ही मुलींसोबत असणारी एक दहावर्षीय मुलगी सुदैवाने वाचली आहे. विशेष म्हणजे या मुली शाळा बुडवून सरपण वेचण्यासाठी शेतावर (Farm) गेल्या होत्या, त्यात यांना तहान लागल्याने पाणी पिण्यासाठी त्या शेतातळ्यात उतरल्या आणि पाया घासरून पाण्यात पडल्या, एकमेकांना वाचवण्याच्या नादात तिन्ही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. यामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जातं आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मविआच्या एकीवर ठाकरेंचे प्रश्नचिन्ह ; मविआच्या बैठकीला 23 आमदारांची दांडी

मुजोर खासदाराची पत्रकारांना धमकी, शिंदेच्या खासदारावर काय कारवाई होणार?

पत्रकारांना शिवीगाळ, धमकी देणारे खासदार संजय दिना पाटील नरमले; दिलगिरी व्यक्त केली, नेमकं काय घडलं? सर्व सांगितलं

Face care: मॉइश्चरायझ आणि स्मूथ त्वचेसाठी रात्री झोपण्यापूर्वी लावा ही पेस्ट, २ आठवड्यात दिसेल फरक

मुंबई सायबर पोलिसांची मोठी कारवाई; 3206 फसवणुकीच्या गुन्ह्यांत सहभाग असलेल्या टोळीचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT