बऱ्याच वेळेस आपण गोड पदार्थ खाल्यावर चहा गोड लागतच नाही.
तुम्हाला सुद्धा असं होतं का? पण चहामध्ये साखर असून ती गोड का लागत नाही? चला सोप्या भाषेत समजून घेऊयात.
तुम्हाला जर गोड मिठाई किंवा अन्य पदार्थ खाल्यावर चहाची चव लागत नसेल तर त्याचे कारण आहे तुमचा मेंदू.
तुमचा मेंदू तुम्हाला सतत सुचना देत असतो. त्यानेच तुमचं शरीर कार्य करत असतं.
मेंदूला सतत येणाऱ्या सुचनेची सवय झाली तो त्याकडे दुलर्क्ष करतो आणि इतर गोष्टींवर लक्ष केंद्रित करतो.
त्यामुळेच तुम्हाला गोड खाल्यावर चहा अळणी किंवा बिना साखरेचा लागतो.
तुम्ही जर एखादे संत्रे खाल्ले की त्याला सूचना मिळतात. त्यामुळे ती चव मेंदू लगेचच विसरु शकत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.