सध्याच्या पावसाळ्यातल्या वातावरणात सगळेच माथेरान, लोणावळा, खंडाळा घाट विकेंड इंजॉय करायला जात असतात.
असेच काही पर्यटक १५ ऑगस्टला लॉंग विकेंडला फिरायला जात असताना त्यांच्या गाड्या खोपोली घाटात ट्रॉफीकमुळे बंद पडल्या.
याचं कारण कोणताही अपघात नव्हतं. मग तरी सुद्धा १०० हून अधिक गाड्या बंद कशा पडल्या? हा प्रश्न तुमच्या मनात आला असेल.
खोपोली घाटात गाड्यांचे ट्रॅफीक वाढण्याचे कारण म्हणजे, अचानक बंद पडलेल्या गाड्या आहेत.
गाड्या बंद करण्याचं नेमकं कारण शोधल्यास असं आढळलं की, गाड्यांची संख्या जास्त असताना आणि वळणदार रस्ता.
तसेच ट्रॅफीकमध्ये कार चालक क्लचवर पाय ठेवून गाडी हळूहळू पुढे ढकलतात.
त्यामुळे गाड्यांचे क्लच ब्रेक आणि प्लाय वेट यांच्यात घर्षण निर्माण होऊन प्लेट्स जळतात.
ही समस्या टाळण्यासाठी हॅंन्ड ब्रेकचा वापर करावा आणि गाडी थांबवावी.
योग्य गियेर आणि आरपीएफचा वापरून गाडी हळूहळू पुढे ढकलावी. तसेच गाडी सांभाळून चालवावी.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.