बातम्या

निवडणुकीपूर्वीचा शेवटचा अर्थसंकल्प सादर

सकाळ न्यूज नेटवर्क

अर्थसंकल्प 2019 : नवी दिल्ली : निवडणुकीपूर्वीचा शेवटचा अर्थसंकल्प सादर करताना मोदी सरकारने गेल्या साडेचार वर्षांतील कामगिरीचा डंका वाजवून घेण्याची संधी साधली. हंगामी अर्थसंकल्प सादर करताना हंगामी अर्थमंत्री पीयुष गोयल यांनी सुरवातीच्या काही मिनिटांमध्ये सरकारची कामगिरीच वाचून दाखविली.

गोयल यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे :

  • सकारात्मक योजनांमुळे भारतात मोठी परकीय गुंतवणूक
  • सरकारचा तोटा 6 टक्क्यांवरून 2.5 टक्क्यांवर आला
  • अन्न, प्रवास, सेवा स्वस्त झाल्या
  • देशातील नागरिकांचा जीवनस्तर सुधारला
  • राज्यांना आधीच्या निधीच्या तुलनेत 10 टक्के अधिक निधी मिळण्यास सुरवात
  • बँकांची सद्यस्थिती देशाच्या समोर ठेवण्याचे आम्ही आरबीआयला सांगितले
  • जीएसटी लागू करण्याचे सरकारचे मोठे पाऊल
  • तीन बँकांवरील पीसीए निर्बंध हटविण्यात आली आहेत
  • जीएसटीमुळे आर्थिक आरोग्य सुदृढ झाले
  • बँकिंग व्यवस्था पारदर्शक होण्यासाठी मोठे निर्णय घेतले
  • आता बँकांच्या कर्जवसुलीत वेग, त्यामुळे कार्यप्रणाली सुधारली
  • रियल इस्टेटमध्ये पारदर्शकता आणली, रेरा सारखा कायदा आणला
  • आम्ही स्वच्छ भारत मिशन प्रभावीपणे राबविली
  • स्वच्छ भारत योजनेतून 
  • 5 लाख 45 हजार गावांमध्ये शौचालये उभारली

Web Title: Piyush Goyal all praises of Modi Government in Budge 2019

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gadchiroli Crime: धक्कादायक! जादूटोणाच्या संशयातून गावकऱ्यांनी महिलेसह दोघांना जिवंत जाळलं

Maharashtra Politics: प्रणितीसह सुशीलकुमार शिंदे भाजपच्या वाटेवर? प्रकाश आंबेडकरांच्या दाव्याने खळबळ

MI vs KKR, IPL 2024: मुंबईचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात! घरच्या मैदानावर मुंबईचा KKR कडून लाजिरवाणा पराभव

Maharashtra Politics 2024 : पवारांनी गल्ली ते दिल्लीपर्यंत फोडला घाम; पश्चिम महाराष्ट्रात अस्तित्वासाठी संघर्ष

Baramati Politics: विधानसभेतही बारामतीत महाभारत, अजित पवार यांना पुतण्या युगेंद्र देणार आव्हान?

SCROLL FOR NEXT