बातम्या

ठाणे जिल्हाचे मुख्यवनसंरक्षक राजेंद्र कदम यांच्यावर फेकली झाडांची राख  

सकाळ न्यूज नेटवर्क

अंबरनाथमधील मांगरुळ गावातील टेकडीवरील झाडांना आग लागल्याप्रकऱणी शिवसेनेनं कोपरीतील वनविभागाच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढाला. यावेळी शिवसेना कार्यकर्त्यांनी मुख्यवनसंरक्षक राजेंद्र कदम यांच्या अंगावर जळालेल्या झाडांची राख फेकून आपला रोष व्यक्त केला.

झाडांना आग लावल्याच्या प्रकाराची चौकशी करावी, या मागणीसाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्त्वात हा मोर्चा काढण्यात आला. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारानं वृक्षारोपण करण्यात आलं होतं. टेकडीला लागलेल्या आगीत यातील 70 टक्के झाडं जळून गेलीत.

संपूर्ण बातमीसाठी पाहा व्हिडीओ : 

WebTitle : marathi news thane shivsena agitation against torching trees on manglur hill 


 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Madhya Pradesh Crime: वाळू माफियांनी पोलीस अधिकाऱ्याला ट्रॅक्टरने चिरडलं, परिसरात दहशतीचं वातावरण

Relationship Tips : वेळीच नाही बोलणे शिकून घ्या; आयुष्यभर आनंदी रहाल

Today's Marathi News Live : यवतमाळला चार दिवसांचा येलो अलर्ट

Petrol Diesel Rate (6th May 2024): निवडणूक काळात पेट्रोल-डिझेलच्या किमतीत घट? जाणून घ्या राज्यातील आजचा भाव

Sambhajinagar Accident : लग्न सोहळ्याहून परत येताना आई-मुलावर काळाचा घाला; टेम्पोची दुचाकीला धडक

SCROLL FOR NEXT