बातम्या

बेलगाम पाककडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन, पाकच्या हल्ल्यात भारताचे 4 जवान शहीद 

सकाळ न्यूज नेटवर्क

पाकिस्तानने रविवारी शस्त्रसंधीचे उल्लंघन करत जम्मू-काश्मीरमधील राजौरी आणि पूंछ जिल्ह्यातील. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील भागात अंदाधुंद गोळीबार व तोफगोळ्यांचा मारा केला. या हल्ल्यात 23 वर्षीय कॅप्टन कपिल कुंडूसह जवान रामअवतार, सुभम सिंह, रोशनलाल हे तीन जवान शहीद झाले. वाढदिवसाच्या सहा दिवस आधीच कॅप्टन कुंडू यांना वीरमरण आले. तसंच हल्ल्यात बीएसएफचा एक जवान व दोन मुलांसह चौघे जखमी झाले.  पाकिस्तानने भारतीय लष्करावर अँटी टँक गन मिसाइल, एलएमजी, मोर्टारचा मारा केला. वर्षभरात या परिसरात पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात 9 जवान शहीद झालेत. तर तब्बल 17 भारतीय नागरिकांनी जीव गमावले आहेत. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Drinking Milk: रात्री झोपण्यापूर्वी दूध का पिऊ नये?

Covid Vaccine Certificate: कोविड लसीकरण प्रमाणपत्रावरील PM मोदींचा फोटो गेला कुठं?, समोर आलं कारण

Today's Marathi News Live : पृथ्वीराज पाटील यांचा विधानसभेत कसा पराभव झाला ते संपूर्ण सांगली जिल्ह्याला माहिती, चंद्रहार पाटील यांचा रोख कोणाकडे?

Sleeping Promblem: रात्री चांगली झोप लागत नाही, आहारात करा बदल

Lok Sabha Election: नवी मुंबईत भाजपमध्ये फूट?, मंदा म्हात्रे यांचं मोठं वक्तव्य

SCROLL FOR NEXT