बातम्या

जनता व्यथित असताना मंत्रिमंडळात जाऊन काय फायदा ? - एकनाथ खडसे

सकाळ न्यूज नेटवर्क

राज्यमंत्रिमंडळात पुन्हा परतण्याची इच्छा नसल्याचं भाजप नेते एकनाथ खडसे यांनी म्हटलंय. जनता व्यथित असताना मंत्रिमंडळात जाऊन काय फायदा असा सवाल खडसे यांनी उपस्थित केलाय. मंत्रिमंडळात जाण्यापेक्षा जनतेचे प्रश्न विधिमंडळात मांडणार असल्याचा निर्धार खडसेंनी व्यक्त केलाय. आतापर्यंत खडसे हे मंत्रिमंडळात समावेश होत नाही म्हणून नाराज असल्याचं बोललं जात होतं. पण आता खडसेंनी मंत्रिपद नको असं सांगत एकप्रकारे भाजप सरकारची कामगिरी किती खालावली हे सांगण्याचा प्रयत्न केलाय. 
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : उत्तर मुंबई पियुष गोयल यांची भव्य रॅली; महायुतीचे हजारो कार्यकर्ते रॅलीत सहभागी

Electric Car Tips: तुमच्याकडे जर असेल इलेक्ट्रिक कार, तर सर्व्हिसिंग करताना ठेवा 'या' गोष्टी लक्षात

Maharashtra Politics: अंतरवाली सराटीत राजकीय खलबतं? जय पवारांनी अचानक घेतली मनोज जरांगेंची भेट, चर्चांना उधाण

Akola News : बड्या डॉक्टरांविरुद्ध होती तक्रार; पोलिसांनी महिलेला रात्री २ वाजेपर्यत ठाण्यातचं ठेवले बसवून, कारवाईच्या दिल्या धमक्या

Sunil Gavaskar On Virat Kohli: 'आम्हीही थोडं फार क्रिकेट खेळलोय..' विराटच्या त्या वक्तव्यावर सुनील गावस्कर भडकले

SCROLL FOR NEXT