बातम्या

नवी मुंबईत भाजप नेत्यांनी मोठा घोटाळा केल्याचा काँग्रेसचा आरोप 

सकाळ न्यूज नेटवर्क

नवी मुंबईत राज्य सरकारनं मोठा घोटाळा केल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय. 1767 कोटींच्या भूखंडाची अवघ्या साडेतीन कोटींमध्ये विक्री केल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय. कोयना प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या 8 शेतकरी कुटुंबाना मुंबई विमानतळाजवळ खारघर या ठिकाणी 24 एकर जमीन देण्यात आली होती.


या आठ शेतकऱ्यांची जमीन पॅराडाईज बिल्डर मनीष भतीजा आणि संजय भालेराव यांनी 15 लाख प्रति एकर कवडीमोल किंमतीनं आणि दमदाटीने खरेदी केली असा आरोप काँग्रेसनं केलाय. 1767 कोटी रुपयांची जमीन फक्त 3 करोड 60 लाख रुपयात जबरजास्तीनं खरेदी करण्यात आली असा आरोप करत या प्रकरणाची चौकशी करण्य़ाची मागणी केलीय. 
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur News: 'साम टीव्ही'चा लोगो वापरून प्रेक्षकांची दिशाभूल करणारा व्हिडिओ केला व्हायरल, अज्ञात व्यक्ती विरोधात तक्रार दाखल

Today's Marathi News Live : संभाजीनगर शहरात गॅस सिलिंडरचा स्फोटानंतर लागली आग

Special Report : कोकणात रंगणार ठाकरे विरूद्ध ठाकरे लढाई, सभांचा झंझावात

Sanjay Nirupam : त्यावेळी माझ्यासोबत दगाफटका...; शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करताच संजय निरुपम यांनी सांगितला तो किस्सा

Special Report : Ajit Pawar यांना पुतण्या Yugendra Pawar देणार आव्हान?

SCROLL FOR NEXT