बातम्या

 हा तर पुरोगामी विचारवंतांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न ' 

सरकारनामा

मुंबई : "एल्गार'चा तपास एनआयएकडे देण्याचा निर्णय काळजी वाढवणारा अशा शब्दात कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी चिंता व्यक्त केली आहे. 

 तपास एनआयएकडे देण्यावरून सत्ताधारी आघाडी सरकारमध्ये काहीसे मतभेद असले तरी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या मुद्यावरून केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे.

थोरात म्हणाले, की तपास एनआयएकडे देऊन पुरोगामी, दलित-आंबेडकरवादी चळवळीला नक्षलवादी ठरवण्याचा हा डाव आहे. पुरोगामी व्यासपीठ असणाऱ्या व्यक्तींवर कारवाई चुकीची आहे. कोणा विरोधात पुरावे असतील तर त्याच समर्थन करणार नाही. 


दाभोळकर, कलबुर्गी, पानसरे यांचा खून झाला. आता पुरोगामी विचारवतांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय असेही ते म्हणाले.  

WebTittle ::  This is an attempt to suppress the voice of progressive thinkers'

 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

The Great Indian Kapil Show बंद पडणार आहे का? अर्चना पूरण सिंहने व्हिडिओ शेअर करत सांगितलं सत्य

TVS Iqube EV ची वाढली मागणी, 32 लिटर स्टोरेज आणि 78 Kmph टॉप स्पीड; जाणून घ्या किती आहे किंमत

Mahadev Jankar: मरेन पण हाती कमळ, धनुष्यबाण घेणार नाही: महादेव जानकर

May Month Horoscope : 10 मे रोजी बुध मंगळ राशीत करणार प्रवेश, या राशीच्या लोकांना होणार धनलाभ

Baramati Lok Sabha: कमी मतदानाचा कोणाला मिळणार फायदा? खडकवासला ठरवणार बारामतीचा खासदार?

SCROLL FOR NEXT