Soybean Crop Saam tv
ऍग्रो वन

सोयाबीनच्या उत्पन्नात घट; बळीराजाचा खर्चही निघणे कठीण

सोयाबीनच्या उत्पन्नात घट; बळीराजाचा खर्चही निघणे कठीण

साम टिव्ही ब्युरो

चेतन व्यास

वर्धा : यावर्षी अतिवृष्टी, सततच्या पावसाने पिकांचे मोठं नुकसान झाले आहे. अनेकांची शेती पडीक राहिली. तर ज्‍यांची पिकांची लागवड होती; त्‍यांचे देखील नुकसान झाले आहे. त्यात सोयाबीनचे (Soybean) उत्पन्न घटले असून यंदा खर्चही भरून निघण्याची शक्यता राहिलेली नाही. (Letest Marathi News)

वर्धा (Wardha) जिल्ह्यात कपाशीसोबतच सोयाबीन मुख्य पीक आहे. जवळपास एक लाख तीस हजार हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची लागवड झाली. (Heavy Rain) अतिवृष्टी, सततच्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेकांना दुबार पेरणी करावी लागली. साचलेल पाणी, वाढलेलं तन यामुळे नुकसानीत भर पडली. मध्यंतरी परतीच्या (Rain) पावसानही नुकसान झाले.

एकरी दोन क्विंटलपर्यंत उत्‍पन्‍न

सोयाबीन काढणी सुरू असताना एकरी दोन ते चार क्विंटलपर्यंतच उत्पन्न मिळत आहे. यामुळ शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. त्यामुळे खर्च निघणंही कठीण आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना यंदा नुकसान सहन करावं लागत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Aus: विजयी चौकार मारून जेमिमाला अश्रू अनावर; भर मैदानात कर्णधार हरमनप्रीतलाही कोसळलं रडू, पाहा Video

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांना कधी मिळणार कर्जमाफी? मुख्यमंत्र्यांनी सांगितली तारीख

Ind vs Aus Semifinal: शाब्बास पोरींनो! भारताच्या लेकींनी मैदान गाजवलं, ऑस्ट्रेलियाला नमवत फायनलमध्ये दणक्यात एन्ट्री

WC Semifinal: मानधनाच्या विकेटवर भरमैदानात राडा; थर्ड अंपायरच्या निर्णयानं फलंदाजासह ग्राउंड रेफरीही बुचकळ्यात

Maharashtra Opposition Unity : मतदारयाद्यांचा घोळ, निवडणुकीला विरोध? 'सत्याचा मोर्चा'साठी विरोधक एकवटले, VIDEO

SCROLL FOR NEXT