Agriculture News Saam tv
ऍग्रो वन

Agriculture News: रब्बी हंगामावर संकट; ढगाळ वातावरणाचा उत्‍पन्‍नावर परिणाम

रब्बी हंगामावर संकट; ढगाळ वातावरणाचा उत्‍पन्‍नावर परिणाम

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि हवेतील गारठा निर्माण झाले आहे. या वाढलेल्‍या गारठ्यामुळे (Wheat) गहू, हरभऱ्यावर रोगराईचे संकट आले असून रब्‍बी हंगामावर संकट उभे ठाकले आहे. (Live Marathi News)

चांगल्‍या (Rain) पावसामुळे रब्‍बीचा हंगाम चांगला बहरलेला होता. मात्र अचानक वाढलेली (Cold Wave) थंडी गहू आणि हरभऱ्याला पोषक ठरणार आहे. परंतु, ढगाळ वातावरणामुळे या हंगामावर संकट आले आहे. यामुळे यंदाचा रब्बी हंगाम अडचणीत सापडला आहे. ढगाळ वातावरणामुळे हरभऱ्याची फूलगळ, तसेच अळींचा प्रादुर्भावही वाढण्याची शक्‍यता वर्तविली आहे.

गहूला थंडी चांगली पण..

गहू पिकासाठी थंडी चांगली मानली जाते. परंतु, सध्‍याचे ढगाळ वातावरणामुळे गव्‍हावर मावा रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्‍यता आहे. त्याचा फटका उत्पादनाला बसणार आहे. गहू आणि हरभऱ्यावर या वातावरण बदलामुळे अळींचाही प्रादुर्भाव वाढणार आहे. तसेच केळी पिकावर देखील रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्‍यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kaju Katli History: काजू कतली कुठून आली? मिठाईचा शोध केव्हा आणि कसा लागला?

Maharashtra News Live Update: भोंदू राजेंद्र गडगे याला आणखी दोन दिवसांची पोलिस कोठडी

Sugar Free Tea Recipe: घरच्याघरी बिनसाखरेचा चहा कसा बनवायचा?

मुलीकडून पैशांसाठी तगादा, ७ दिवसांपासून बेपत्ता; टिटवाळ्यातील वयोवृद्ध दांपत्यासोबत काय घडलं? आत्महत्या की घातपात?

भयंकर! धावत्या लोकलमध्ये प्रवाशावर चाकू हल्ला, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

SCROLL FOR NEXT