Agriculture News Saam tv
ऍग्रो वन

Agriculture News: रब्बी हंगामावर संकट; ढगाळ वातावरणाचा उत्‍पन्‍नावर परिणाम

रब्बी हंगामावर संकट; ढगाळ वातावरणाचा उत्‍पन्‍नावर परिणाम

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि हवेतील गारठा निर्माण झाले आहे. या वाढलेल्‍या गारठ्यामुळे (Wheat) गहू, हरभऱ्यावर रोगराईचे संकट आले असून रब्‍बी हंगामावर संकट उभे ठाकले आहे. (Live Marathi News)

चांगल्‍या (Rain) पावसामुळे रब्‍बीचा हंगाम चांगला बहरलेला होता. मात्र अचानक वाढलेली (Cold Wave) थंडी गहू आणि हरभऱ्याला पोषक ठरणार आहे. परंतु, ढगाळ वातावरणामुळे या हंगामावर संकट आले आहे. यामुळे यंदाचा रब्बी हंगाम अडचणीत सापडला आहे. ढगाळ वातावरणामुळे हरभऱ्याची फूलगळ, तसेच अळींचा प्रादुर्भावही वाढण्याची शक्‍यता वर्तविली आहे.

गहूला थंडी चांगली पण..

गहू पिकासाठी थंडी चांगली मानली जाते. परंतु, सध्‍याचे ढगाळ वातावरणामुळे गव्‍हावर मावा रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्‍यता आहे. त्याचा फटका उत्पादनाला बसणार आहे. गहू आणि हरभऱ्यावर या वातावरण बदलामुळे अळींचाही प्रादुर्भाव वाढणार आहे. तसेच केळी पिकावर देखील रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्‍यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu for cleaning: घरात सकाळी की संध्याकाळी लादी पुसावी? जाणून घ्या वास्तुशास्त्रानुसार योग्य वेळ

Raj Thackeray: कुणाची माय व्यायली त्यांनी...; राज ठाकरेंचं खणखणीत भाषण, वाचा १० महत्वाचे मुद्दे

Raj Thackeray-Uddhav Thackeray: 'एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी...', राज - उद्धव ठाकरेंचे मराठी विजय मेळ्याव्यातील अभूतपूर्व क्षण

Green Bangles Shravan : श्रावण महिन्यात सुवासिनी हिरव्या बांगड्या का घालतात?

ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलरेटर दाबलं अन् कार थेट गंगेत; नाविकांनी वाचवले नवऱ्या-बायकोचे प्राण;VIDEO

SCROLL FOR NEXT