Agriculture News Saam tv
ऍग्रो वन

Agriculture News: रब्बी हंगामावर संकट; ढगाळ वातावरणाचा उत्‍पन्‍नावर परिणाम

रब्बी हंगामावर संकट; ढगाळ वातावरणाचा उत्‍पन्‍नावर परिणाम

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि हवेतील गारठा निर्माण झाले आहे. या वाढलेल्‍या गारठ्यामुळे (Wheat) गहू, हरभऱ्यावर रोगराईचे संकट आले असून रब्‍बी हंगामावर संकट उभे ठाकले आहे. (Live Marathi News)

चांगल्‍या (Rain) पावसामुळे रब्‍बीचा हंगाम चांगला बहरलेला होता. मात्र अचानक वाढलेली (Cold Wave) थंडी गहू आणि हरभऱ्याला पोषक ठरणार आहे. परंतु, ढगाळ वातावरणामुळे या हंगामावर संकट आले आहे. यामुळे यंदाचा रब्बी हंगाम अडचणीत सापडला आहे. ढगाळ वातावरणामुळे हरभऱ्याची फूलगळ, तसेच अळींचा प्रादुर्भावही वाढण्याची शक्‍यता वर्तविली आहे.

गहूला थंडी चांगली पण..

गहू पिकासाठी थंडी चांगली मानली जाते. परंतु, सध्‍याचे ढगाळ वातावरणामुळे गव्‍हावर मावा रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्‍यता आहे. त्याचा फटका उत्पादनाला बसणार आहे. गहू आणि हरभऱ्यावर या वातावरण बदलामुळे अळींचाही प्रादुर्भाव वाढणार आहे. तसेच केळी पिकावर देखील रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्‍यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna: महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये हमरी तुमरी

भाजपचा वटवृक्ष कार्यकर्त्यांच्या संघर्षातून उभा राहिलाय; रविंद्र चव्हाणांनी सांगितला पक्षाचा इतिहास

Nanded Crime: सोनू कल्याणकरच्या हत्या प्रकरणी मोठी अपडेट; हत्येमागील धक्कादायक कारण आलं समोर

PM Kisan yojana : ही गोष्ट केली तरच पीएम किसान योजनेचा हफ्ता मिळणार, शेतकर्‍यांच्या कामाची गोष्ट

बारामती पोटनिवडणूक बिनविरोध नाहीच लक्ष्मण हाकेंच्या माघारीनंतरही नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT