tiwasa, farmers, amravati news saam tv
ऍग्रो वन

Farmers Protests : सडलेल्या संत्र्यांचा हार गळ्यात टाकून तहसिल कार्यालयात शेतकऱ्यांचे आंदोलन

फळ पिकांचे माेठे नुकसान हाेऊन देखील तिवसा तालुक्यातील शेतक-यांना मदत मिळालेली नाही.

साम न्यूज नेटवर्क

- अमर घटारे

Farmers Protests : अमरावती जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकरी अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे पूर्णपणे गारद झालेला आहे. जुलै ते ऑगस्टमध्ये झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील आंबिया संत्र्याची मोठ्या प्रमाणात गळ झाली.

तिवसा तालुक्यातील 22 हजार हेक्टर वर असलेल्या संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न मिळाल्याने आज तिवसा तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी (farmers) शेतातील खराब झालेले संत्री आणून व त्या संत्र्याचे हार गळ्यात टाकून तिवसा तहसीलदाराला निवेदन दिले.

यावेळी आंदाेलकांनी राज्य सरकारच्या (maharashtra government) विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. जसबिर ठाकूर म्हणाले गेल्या चार वर्षांपासून संत्र्याचे नुकसान झाले आहे. फळ पिकांचे माेठे नुकसान हाेऊन देखील तिवसा तालुक्यातील शेतक-यांना मदत मिळालेली नाही.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

युद्धात अडकलेल्या गाझामध्ये वाळूचे वादळ; नागरिकांचे हाल, VIDEO

Pune Crime: वाघोलीनंतर आता सिंहगडमध्ये कोयता हल्ला; कोयत्यानं सपासप वार करत १९ वर्षीय तरुणाचा घेतला जीव

भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरण कंत्राटात मोठा भ्रष्टाचार? KDMC महापौरांकडून चौकशीचे आदेश

आता सरकारचा इंटरनेट टॅक्स? मोबाईल इंटरनेटही महागणार?

Rajya Sabha Election: काँग्रेसच्या ३ आमदारांवर होणार कारवाई; राजकीय वर्तुळात खळबळ, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT