Special Report: निवडणुकीत चॅलेंज देणाऱ्या नेत्यांचं काय झालं?

लोकसभा निवडणुकीपूर्वी अनेक राजकीय नेते मंडळींनी आश्वासन दिली.तसेच भाषणादरम्यान लोकांमध्ये स्वत:चा प्रभाव पाडण्यासाठी मोठी-मोठी भाषणं केली.

Maharashtra Politics News: लोकसभा निवडणुकीपूर्वी अनेक राजकीय नेते मंडळींनी आश्वासन दिली.तसेच भाषणादरम्यान लोकांमध्ये स्वत:चा प्रभाव पाडण्यासाठी मोठी-मोठी भाषणं केली.सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चॅलेंजेस रंगली.उस्मानाबादच्या अजित पवार गटाच्या नेत्या अर्चना पाटील यांनी तर भाषणादरम्यान मोठं वक्तव्य केलं.नरेंद्र मोदी 400 पार करणार आणि त्यासाठी त्यांनी 399 चा जुगाड केला असून 400वी मी आहे असं त्या म्हणाल्या.तर अजित पवारांनी तर 400 पार नाही झाले तर मिशी काढून ठेवीन असं मोठं विधानच केलंय.परंतु निकालानंतर राजकीय नेते मंडळींना मोठा धक्काच बसलाय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com