Maharashtra Water Crisis News : राज्यात पाणीटंचाई! मराठवाडा, विदर्भात भीषण वास्तव

राज्यात पाणीटंचाईच मोठं संकट ओढवलं आहे.मराठवाडा,विदर्भात पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागत आहे.राज्यात पाणीटंचाईची भीषण परिस्थिती असून,नागरिकांना मात्र या त्रासाला समोरे जावं लागत आहे.

Water Crises News | राज्यात पाणीटंचाईच मोठं संकट ओढवलं आहे.मराठवाडा,विदर्भात पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागत आहे.राज्यात पाणीटंचाईची भीषण परिस्थिती असून,नागरिकांना मात्र या त्रासाला समोरे जावं लागत आहे.बीड,बुलडाणा,संभाजीनगर तसेच नंदुरबार जिल्ह्यातील भीषण अशी पाणीटंचाईची परिस्थिती उद्भवली आहे.निवडणुका संपल्या आता तरी पाणी प्रश्वाकडे लक्ष द्या अशी मागणी नागरिक करतायत.बीड,बुलडाणा,संभाजीनगर आणि नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागतेय.मराठवाड्याला दुष्काळाचा मोठा सामना करावा लागतोय.इतकच नाही तर संभाजीनगरमधील सुखना प्रकल्प पाण्याअभावी कोरडाठाक पडलाय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com