Latur Water Crisis News : लातूरमध्ये पाणी टंचाईच्या झळा, जिल्ह्यातील 27 गावांना टँकरने पाणीपुरवठा

लातूरमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. जिल्हात्याला २७ गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे.

लातूर : लातूरमध्ये (Latur District) दिवसेंदिवस भीषण पाणीटंचाई (Water Crisis) निर्माण झाली आहे. गावात आणि वाड्यांवर टँकरने (Tanker) पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. लातूर जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणात मृतावस्थेत असलेला पाणीसाठा वापरावा लागत आहे. याच मांजरा धरणातून लातूर, बीड आणि धाराशिव जिल्ह्यांना पाणीपुरवठा होतो. पण आता या धरणात केवश ०.३७ टक्के पाणीसाठी उरला आहे. लातूर जिल्ह्यातल्या २७ गावं आणि ११ वाड्यावस्त्यांना ३५ टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com