Uddhav Thackeray News: 'सोडून गेलेल्यांना परत घेणार का?' या प्रश्नावर उद्धव ठाकरे काय म्हणाले?

मुंबईत आज महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. पत्रकार परिषदेदरम्यान उद्धव ठाकरेंनी भाजप आणि मोदींवर टीकास्त्र डागलं आहे.

मुंबईत आज महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. पत्रकार परिषदेदरम्यान उद्धव ठाकरेंनी भाजप आणि मोदींवर टीकास्त्र डागलं आहे. मी नाशिकमध्ये काळाराम मंदिरात गेलो होतो, तेव्हा म्हटलं होतं की, मला भाजपमुक्त राम पाहिजे.अयोध्येत आणि नाशिकमध्ये भाजपमुक्त राम झाला आहे. जिथे जिथे राम आहे तिथे तिथे भाजपचा पराभव झाला आहे असे म्हणत उद्धव ठाकरेंनी मोदींवर निशाणा साधला आहे. पत्रकारपरिषदेत सोडून गेलेल्यांना परत घेणार का? असा प्रश्न पत्रकारांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना विचारला असता त्यांनी नाही असे उत्तर दिले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com