Uddhav Thackeray Hingoli Speech | मविआचं सरकार पाच वर्ष टिकलं असतं तर..- ठाकरे

Uddhav Thackeray Hingoli Speech Today News | महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्ष टिकलं असतं तर शेतकऱ्यांसाठी आणखी काही करता आलं असतं असे विधान उद्धव ठाकरे यांनी केले. तसेच आमची शिवसेना चोरली पण त्या चोरीचा बदला घेतल्या शिवाय राहणार नाही.

हिंगोली : महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्ष टिकलं असतं तर शेतकऱ्यांसाठी आणखी काही करता आलं असतं असे विधान उद्धव ठाकरे यांनी केले. तसेच आमची शिवसेना चोरली पण त्या चोरीचा बदला घेतल्या शिवाय राहणार नाही. ही तर बोगस भेकड जनता पार्टी असल्याचं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपावर टीका केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com