Water Crisis | भीषण पाणीटंचाई ! पाणी टंचाईच्या भागात बांधकाम थांबवणार?

अनेक जिल्ह्यात पाणी टंचाईची भीषण स्थिती उद्भवली आहे.नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी अनेक समस्यांना सामोरे जावं लागत आहे.

Water Crisis News | अनेक जिल्ह्यात पाणी टंचाईची भीषण स्थिती उद्भवली आहे.नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी अनेक समस्यांना सामोरे जावं लागत आहे.अनेक ठिकाणी सध्या टॅकरने पाणीपुरवठा केला जातोय.मे महिन्यात पाण्याची भीषण स्थिती उद्भवल्याने सरकारपुढे ही पेच निर्माण झाला आहे.त्यामुळे ज्या ठिकाणी पाणी टंचाई आहे,त्या ठिकाणी बांधकाम थांबवण्याचा निर्णय सरकार घेण्याची शक्यता आहे.मराठवाड्यात दुष्काळ पडल्याने नागरिकांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावं लागत आहे.हंडाभर पाण्यासाठी लोकांची झुंबड उडत आहे. पाणी टंचाईच्या समस्येवर सरकार तोडगा काढणार का? असा प्रश्नउपस्थित होतोय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com