Maharashtra Monsoon News : मान्सून 12 जूनपर्यंत राज्यात दाखल होणार?

Maharashtra Monsoon News Today : राज्याला कडाक्याच्या उन्हापासून लवकरच सुटका मिळणार आहे. कारण 12 जूनपर्यंत मान्सून राज्यात दाखल होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

राज्याला कडाक्याच्या उन्हापासून लवकरच सुटका मिळणार आहे. कारण 12 जूनपर्यंत मान्सून राज्यात दाखल होणार असल्याचं सांगितलं जात आहे. २८ मेपर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे. सध्या कन्याकुमारीच्या आसपास चक्रीवादळाची स्थिती आहे. तसंच केरळ किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय. त्यामुळे मान्सून लवकरच महाराष्ट्रात दाखल होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com