२०२२ साली भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण झाली होती. त्यानिमित्ताने राज्य सरकार ७५ हजार नोकरभरती करणार होती. पण दोन वर्ष झाली तरी ही नोकरभरती झालीच नाही. याची अंमलबजावणी झाली नाही म्हणून महायुतीला लोकसभा निवडणुकीत फटका बसल्याची चर्चा आहे. त्यामुळे राज्य सरकारने प्रशासनाकडे किती जागा भरल्या याचा अहवाल मागितला आहे. ज्या विभागाने या जागा भरण्यात हलगर्जीपणा केला असेल त्यांच्यावर कारवाई होणार आहे. ऑगस्ट २०२३ ते मे २०२४ पर्यंत किती जागा भरल्या अशी माहिती सरकारने प्रशासनाकडे मागितली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.